Menu Close

भोसरी : अत्तूकल देवीच्या मंदिरात रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन

भोसरी (पुणे) येथील अत्तूकल देवीच्या मंदिरामध्ये १३ एप्रिलला रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘श्रीरामाची वैशिष्ट्ये,…

राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे ठिकठिकाणी सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना, यासाठी विविध मंदिरांमध्ये साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, लातूर, तासगाव, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या मंदिरांत देवांना साकडे घालण्यात आले. या…

छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनमूल्ये आचरणात आणायला हवीत : प्रशांत जुवेकर

छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनमूल्ये आचरणात आणायला हवीत. ती आचरणात आणण्यासाठी शिवचरित्र घराघरात पोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले.

नागपूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

नागपूर येथील हुडकेश्‍वर नाका येथील श्री हनुमान मंदिराच्या सभागृहात नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. ‘हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग बिंड या वेळी म्हणाले, ‘‘प्रत्येक…

अमरावती येथे हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदु आंदोलन

जमशेदपूर येथील हिंदू त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांमुळे विस्थापित झाले. आपण भारतामध्ये ‘हिंदु’ म्हणून एक झालो नाही, तर जमशेदपूरसारखी स्थिती आपल्यावरही येऊ शकते ! – मुकुल…

युद्ध जिंकायचे कि क्रिकेट ?

१७ फेब्रुवारी या दिवशी गिंदोडिया मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या सभेला एकवटलेल्या ११ सहस्र हिंदूंनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उद्घोष केला. धर्मसंस्थापक भगवान…

राज्यकर्ते शिवछत्रपतींचा आदर्श अनुसरत नाहीत, हे देशाचे दुर्दैव !

जेम्स डगलस या ब्रिटीश यात्रेकरूने भारतभ्रमण केल्यानंतर ब्रिटनमध्ये परत गेल्यावर सांगितले, ‘मूठभर इंग्रज कोट्यवधी भारतियांवर राज्य करू शकले; कारण भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले !’

चिपळूण आणि रत्नागिरी येथे हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने अधिवक्त्यांची बैठक

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

भावी हिंदु राष्ट्रात कधीही कोणावरही अन्याय होणार नाही !

सध्याची ब्रिटीशकालीन न्यायव्यवस्थाच त्रुटीयुक्त आहे. ती पालटून प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदूंची न्यायव्यवस्थाच अमलात आणणे, हे देशाच्या सर्वंकष हितासाठी आवश्यक आहे. यासाठी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला…