Menu Close

‘उपोषण’ नव्हे, तर ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’, हेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या समस्यांवरील उत्तर आहे !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या सर्व समस्यांवरील एकमेव उत्तर म्हणजे, सर्व राष्ट्रबांधवांनी संघटित होऊन आदर्श अशा धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्राची…

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच : सरसंघचालक मोहन भागवत

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्थान असेल; मात्र मुसलमानांना ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे का ? हा मूळ प्रश्‍न आहे आणि याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे !

हिंदु राष्ट्रासाठी नवी मुंबईत ‘विश्‍व सनातन सेने’ने केले हवन !

नेरूळ येथील सेक्टर १८ येथील शिव शंभू मंदिर येथे ‘विश्‍व सनातन सेने’ने २२ जुलै या दिवशी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. ही पूजा झाल्यावर सर्व…

जेरुसलेम आणि हिंदु राष्ट्र !

नुकतेच इस्रायल हे ‘ज्यू राष्ट्र’ आणि तेथील हिब्रू भाषेला ‘राष्ट्र भाषा’ म्हणून घोषित करण्यात आले. हे करत असतांना त्यासाठी तेथील संसदेत झालेला विरोधही सरकारने मोडून…

हिंदूंच्या संघटितपणामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल : स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

संस्कृती वाचली, तर हिंदु वाचेल; हिंदु वाचला, तर जग वाचेल; कारण आपली भारतीय संस्कृती वसुधैव कुटुम्बकम् । आहे. यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करायला हवी आणि…

हिंदूराष्ट्र नेपाळ धर्मनिरपेक्ष होण्यामागे ‘युरोपीय युनियन’ आणि काँग्रेस शासन – डॉ. माधव भट्टराई, माजी राजगुरु, नेपाळ

नेपाळच्या संविधानात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडण्यात आला. परिणामी जगाच्या पाठीवर असलेले एकमात्र हिंदु राष्ट्र नष्ट झाले.

भारत ‘स्व’तंत्र होण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक – श्री. रमेश शिंदे

भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठीच हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले.

अधिवक्त्यांनी न्यायक्षेत्रातील ‘फिदार्इन’ बनून हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करावेत – अॅड. हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

आपले भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील ‘हिंदु फ्रटं फॉर जस्टिस’चे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर…

जगातील महनीय व्यक्तींनी भारताविषयी काढलेले उद्गार !

भारताविषयी, संख्याशास्त्र शिकवणार्‍या भारतियांचे आम्ही पुष्कळ ऋणी आहोत. ते नसते तर कोणतेही वैज्ञानिक शोध लावणे अशक्यप्राय होते अल्बर्ट आईन्स्टाईन असे म्हणतो तर व्हिक्टर कझिन म्हणतो,…

कल्याण आणि डोंबिवली येथे ठिकठिकाणी प्रवचने !

सर्व संप्रदायांनी आपल्या सांप्रदायिक चौकटीतून बाहेर पडून ‘एक हिंदु’ म्हणून या राष्ट्र-धर्म उत्थानाच्या कार्यात अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे