हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना कृतीशील व्हाव्यात, तसेच त्यांच्यात परस्पर समन्वय निर्माण व्हावा यांसाठी हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी संपर्क केला.
देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय ! – संजय सिंह, हिंदु जनजागृती समिती
देशामध्ये भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, गोहत्या, धर्म परिवर्तन, आतंकवाद, लव्ह जिहाद यांसारख्या समस्या वाढत आहेत, तसेच शत्रू राष्ट्राकडून सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत.
भारतात जातीयवाद हा राज्यव्यवस्थेद्वारा प्रायोजित आहे. हिंदूंना जातीयवादी ठरवण्यापेक्षा शिक्षण, नोकरी आणि राजनीती यांमधील जातीयवाद प्रथम संपवण्याचे कार्य करायला हवे.
मनुष्याने कसे जगले पाहिजे, हे धर्म आपल्याला सांगतो. संस्कृती आणि धर्माचरण यांच्याविषयी भारत आजही विश्वात उन्नत स्थानी आहे; परंतु आज आपल्या प्रत्येक आचरणात अवैज्ञानिक पालट…
छत्रपती शिवाजी चौक येथे ९ फेब्रुवारीला सायंकाळी ७.१५ वाजता आयोजित केलेल्या छोट्या धर्मजागृती सभेत ‘राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती आणि त्यांवरील उपाय’ या विषयावर ते…
श्री. राजहंस यांनी बिहारमधील राजपूत, ठाकूर आणि यादव या क्षत्रिय वर्णियांनी हिंदु समाजाचे नेहमीच रक्षण केले आहे. वर्तमान आणि भविष्यातही क्षत्रिय कार्याची आवश्यकता आहे, असे…
सध्याच्या धर्मविहीन (सेक्युलर) व्यवस्थेमध्ये साधारण नागरिकांच्या जीवनातून धर्म विलुप्त झाला आहे. त्यामुळे सकाळी दुध देणार्यापासून डॉक्टरपर्यंत सर्व जण समाजाला लुटतात.
लोहता भागातील हनुमान मंदिर येथे २८ जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर सौ. प्राची जुवेकर उपस्थित…
धिवक्ता शरदचंद्र मुंदरगी म्हणाले की, उदात्त, सांस्कृतिक हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठी आपण सर्व हिंदूंनी एकत्रित येणे अत्यावश्यक आहे आणि तेच धर्मजागृती सभेच्या माध्यमातून साध्य होणार…
हिंदु ऐक्यासाठी पुणे येथे ४ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहा ! – पराग गोखले
हिंदूसंघटन, धर्मजागृती, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना या उद्देशाने चंद्रभागानगर येथील कै. हनुमंत थोरवे विद्यालयाच्या मैदानावर ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात…