Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन आवश्यक ! – श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

वर्ष २०२३ मध्ये भारत नक्कीच हिंदु राष्ट्र बनेल. त्यासाठी राज्यघटनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात घटनेत ४२ वी सुधारणा…

हिंदु राष्ट्र हाच समाजातील सर्व समस्यांवरील कायमस्वरूपी तोडगा आहे ! – सौ. सुगंधी जयकुमार, हिंदु जनजागृती समिती

सध्याचा समाज विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना हाच या सर्व समर्‍यांवरील कायमस्वरूपी तोडगा आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी…

हिंदु धर्माच्या बाजूने लढले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – डॉ. के.व्ही. सीतारामय्या

कोणताही राजकीय नेता भारताला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही. भारताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिंदूंनी सैनिक बनून धर्माच्या बाजूने लढले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना…

सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सामूहिक गुढ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांनी ‘आम्हाला गुढी उभारण्यामागचे शास्त्र समजले. यातून आनंद मिळाला आणि यापुढे आम्ही याचप्रकारे धर्मशास्त्रीय पद्धतीने गुढी उभारू’,…

नेपाळ : धर्माधिष्ठित राजकारणामुळे समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक अन् आध्यात्मिक उन्नती होते ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

जेव्हा राजसत्तेला धर्माचे मार्गदर्शन मिळते आणि धर्माधिष्ठित राजकारण केले जाते, तेव्हा समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांची भौतिक तसेच आध्यात्मिक उन्नती होते अन् समाजव्यवस्था उत्तम रहाते.

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सिद्ध व्हा ! – श्री. राजासिंह ठाकूर

प्रत्येक हिंदु तरुणाने भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करावे. प्रत्येकाने वीर योद्धा होणे…

संविधानामध्ये पालट करून भारताला हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

भारतात सहस्रो देवळे वर्षानुवर्षे सुरक्षित होती; पण मुसलमान आक्रमकांच्या आक्रमणानंतर सर्व उद्ध्वस्त झाले. काशी विश्‍वेश्‍वर, सोमनाथ मंदिर अशी अनेक देवळे पाडण्यात आली. ५० कोटी हिंदूंची…

घुसखोरी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रजांनीही आपले हात-पाय पसरायला आरंभ केला होता. हे व्यापाराच्या निमित्ताने आलेले घुसखोर पुढे डोईजड होणार आहेत, हे महाराजांनी वेळीच ओळखले होते…

प्रत्येक अधिवक्त्याने हिंदूंच्या हिताचे कायदे होईपर्यंत लढा देणे आवश्यक आहे ! – श्री. अमृतेश एन्.पी. अधिवक्ता, उच्च न्यायालय

मी आजही वेदमंत्रांचा जप करतो. भारत म्हणजे हिंदु धर्म. तो कोणत्याही जातीशी संबंधित नाही. तो सदैव वहाणार्‍या पवित्र गंगानदीसारखा आहे. आपल्याकडील अनेकांना वेद म्हणजे काय…

सनातन प्रभातच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी

मी सनातन प्रभातचा नियमित वाचक आहे. सनातन प्रभातच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे, असे प्रतिपादन सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके…