Menu Close

सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे ! – ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

फाटलेल्या नोटांप्रमाणे आज आपल्या हिंदु धर्माची स्थिती झाली आहे. ती पालटण्यासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संप्रदाय आणि संघटना यांना एकत्र यावेच लागेल, सांप्रदायिक ऐक्य…

सनातनचे आश्रम उद्ध्वस्त करण्याची धमकी देणारे उपराकार लक्ष्मण माने यांची पोलीस चौकशी चालू

माने यांच्या या जाहीर धमकीनंतर हिंदु विधीज्ञ परिषदेने सातारा येथील पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती. अशाप्रकारे पत्रकार परिषद घेऊन धमक्या…

राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाक्यांसह चीनच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार घालावा ! – गजानन पाटील, श्रीशिवप्रतिष्ठान

जपानचा आदर्श ठेवत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाक्यांसह चीनच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील यांनी केले.

सजीव मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

केवळ मुंबईतील देवनार पशूवधगृहात बकरी ईदला कत्तलीतून ३० लक्ष लिटर प्रदूषित पाणी निर्माण होते, तर महाराष्ट्रात किती प्रदूषित पाणी निर्माण होत असेल ? असे असतांना…

पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर कारवाई करावी ! – हिंदु विधीज्ञ परिषद

नंदुरबार येथील बांधकामातील कंत्राटदाराकडून ३ कोटी ७८ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र न्यायालयीन दाव्यातील रक्कम ३ कोटी…

मूर्तीदान नको, तर धर्मशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन करा !

नास्तिकवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता भाविकांनी धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यातच विसर्जन करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ३० ऑगस्ट…

पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयीचे वक्तव्य मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी !

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्‍या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे…

स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! – सौ. नंदा खंडागळे, रणरागिणी

आज स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. यामुळे स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासमवेत स्वतःची शारीरिक क्षमता वाढवणेही महत्त्वाचे आहे.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संरक्षक कृती समितीची स्थापना !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन न होणे, गोशाळेतील गायींचा प्लास्टिक खाऊन मृत्यू होणे, तसेच प्रक्षाळपूजेसारख्या मुख्य धार्मिक विधींच्या तिथी पालटून प्रक्षाळपूजा करणे, असे मनमानी…

हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

वर्ष १९७६ मध्ये घटनेतील कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित केले; मात्र धर्मनिरपेक्ष देशात आज सर्वत्र भ्रष्टाचार, अनैतिकता, प्रतिदिन होणारे अत्याचार दिवसेंदिवस…