भारताला सनातन धर्माचा पाया असल्याने आपण एक दिवस जगात सर्वश्रेष्ठ होऊ, असा विश्वास इस्रोचे शास्त्रज्ञ एस्.व्ही. शर्मा यांनी व्यक्त केला. ते पंचमहाभूत लोकोत्सवात २१ फेब्रुवारीला…
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवाची कृपा संपादन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ३ दिवसांचा विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.
कामाच्या तणावांपासून दूर होण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. कारण अध्यात्मच नैतिक मूल्य जिवंत ठेवण्याचे कार्य करते, असे मत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी…
सनातन हा देशाचा राष्ट्रीय धर्म आहे. हिंदूंना काही केले, तर जादूटोण्याच्या गोष्टी केल्या जातात; मात्र अन्य पंथियांनी असाच प्रकार केला, तर कुणी प्रश्न उपस्थित करत…
बागेश्वर धामचे कथावाचक पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री महाराज यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे; मात्र समितीचे ३० लाख रुपयांचे पारितोषिक…
एकेकाळी विश्वगुरु असलेल्या भारताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर देशात हिंदु राष्ट्राची स्थापना आपल्याला करावीच लागेल, असे आवाहन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये…
पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट…
भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील निर्दोष हिंदूंवर होणारे इस्लामी हिंसाचार, बलात्कार आणि खून यांच्या विरोधात बोलणे धर्मांधांना आवडत नाही; पण मी सत्य बोलणे कधीच थांबवणार…
यंदा व्हाईट हाऊसमध्ये जिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आतापर्यंतची सर्वांत मोठी दिवाळी साजरी केली, तिथे देशाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क येथेही मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी…
दिग्दर्शक मणिरत्नम् यांनी ‘पोन्नियिन सेल्वन’ (कावेरी नदीचा पुत्र) या नावाचा तमिळ भाषेतील एक ऐतिहासिक चित्रपट सिद्ध केला आहे. या चित्रपटात त्यांनी इतिहासात होऊन गेलेले चोल…