Menu Close

चोल राजाच्या काळात अस्तित्वात होता हिंदु धर्म आणि राजाने बांधली होती भव्य हिंदु मंदिरे !

दिग्दर्शक मणिरत्नम् यांनी ‘पोन्नियिन सेल्वन’ (कावेरी नदीचा पुत्र) या नावाचा तमिळ भाषेतील एक ऐतिहासिक चित्रपट सिद्ध केला आहे. या चित्रपटात त्यांनी इतिहासात होऊन गेलेले चोल…

हिंदूंनी कर्महिंदु बनण्यास प्रयत्न करणे आवश्यक – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

आपण भाग्यवान आहोत की, आम्ही हिंदु धर्मात जन्म घेतला आहे; परंतु या जन्माचे सार्थक करण्यासाठी आपल्याला कर्मानेही हिंदु बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण मेकॉलेपुत्र…

ऋषीमुनींनी केलेल्या सर्व संशोधनाचा अभ्यास केला पाहिजे – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

ऋषीमुनींनी केलेल्या सर्व संशोधनाचा आपण अभ्यास केला पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.

महान भारतीय संस्कृतीचे आचरण करणे अत्यावश्यक – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

भगवंताच्या कृपेने एवढ्या पवित्र भूमीत आणि महान संस्कृतीत आपल्याला जन्म मिळाला आहे. त्याची जाणीव ठेवून ती आचरणात आणणे आणि संघटित राहून तिचे रक्षण करणे, ही…

सनातन धर्माची वैज्ञानिकता लक्षात घेऊन आपण हिंदु धर्मशास्त्र शिकले पाहिजे – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सनातन हिंदु धर्मामध्ये ज्ञान परंपराही सामान्य ज्ञानापासून ब्रह्मज्ञानापर्यंत जाते. आज जे सांगितले जाते की, विज्ञान सर्वतोपरी आहे; पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की, विज्ञानाच्याही पुढे…

हिंदूंंची बाजू सत्याची असल्याने अंतिम विजय निश्‍चित – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

हिंदु बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्य असोत, हिंदूंची बाजू सत्याची आहे. म्हणून हिंदूंनी न्यायालयात कायदेशीर लढा दिला, तर निश्‍चितच अंतिम विजय हा हिंदूंचाच होणार आहे, असे…

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा – जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य, समर्थ माऊली सरकार, पीठाधिश्‍वर, रुक्मिणी विदर्भ पीठ,अमरावती

समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती पहाता ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ (कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते) या नियमानुसार आपल्याला कार्य करावे लागेल. आपल्याला अयोध्या मिळाली,…

भारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा – हिंदु जनजागृती समिती

देशासाठी स्वत:चे जीवन समर्पित करणारे भारताचे सुपुत्र तथा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारे हिंदु धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर राष्ट्रीय दुखवटा घोषित होत…

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा देहत्याग !

बद्रीनाथ येथील ज्योतिष आणि द्वारका येथील शारदा या दोन पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबरच्या दुपारी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्‍वर मंदिरात देहत्याग केला.…

महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संघटित व्हायला हवे – मनोज सूर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष, भाजप

धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. अशा महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपण संघटित व्हायला हवे. ‘जे धर्माचे कार्य करतील त्यांनाच मतदान करू’, अशी भूमिका…