Menu Close

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना दिल्ली हायकोर्टाची नोटीस

‘द टर्बुलेंट इयर्स १९८०-१९९६’ या त्यांच्या पुस्तकात प्रणव मुखर्जी यांनी रामजन्मभूमीबाबत जो उल्लेख केला आहे त्यामुळे हिंदू जनभावना दुखावल्या गेल्या आहेत त्याचमुळे ही नोटीस बजावली…

हिंदु धर्माचे रक्षण आणि उद्धार यांसाठी धर्मनिष्ठ राज्यकर्ते आवश्यक ! – श्री विद्यावारिधीतीर्थ स्वामीजी

अधर्माचे निर्दालन करण्यास भगवंत अवतीर्ण होतात, अशी ग्वाही स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिली आहे. हिंदु धर्मानुसार राज्यकारभार करणारे लोक असावेत, यासाठी आपण सर्व प्रार्थना करूया.

हिंदु धर्म हा विश्‍व धर्म होणारच ! – ह.भ.प. नामदेव महाराज वासकर

प्रत्येक जण जन्मतः हिंदूच असतो. नंतर इतर संस्कार करून बळजोरीने अन्य धर्मीय त्याच्यावर धर्म लादतात. हिंदु धर्म विश्‍व धर्म व्हायला काहीच अवघड नाही. केवळ हिंदूंना…

सज्जनांच्या संघटनशक्तीमुळेच आपल्या अस्तित्वाचे रक्षण शक्य – जगन्नाथ पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

शास्त्रसंमत परिस्थिती निर्माण करत आपल्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी सज्जनांची संघटनशक्ती निर्माण  होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जगन्नाथ पुरी पीठाचे पीठाधीश्‍वर श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती…

हिंदु धर्माविषयी निष्ठा निर्माण झाल्याने मिशनरीला त्यागपत्र देणारे ख्रिस्ती प्रसारक पाद्री रेव्हरंड आवर !

पाद्री आवर यांनी संस्कृत आणि मराठी या भाषा शिकून हिंदु धर्माचा सखोल अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांच्या मनात हिंदु धर्माविषयी सखोल निष्ठा निर्माण झाली. त्यानंतर…

ऑस्ट्रेलियातील शिवमंदिरात १३ वे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा !

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील मिंटो उपनगरामध्ये एक भव्यदिव्य भुयारी शिवमंदिर उभारण्यात आले आहे. या शिवमंदिरात नुकतीच एका साडेचार फूट उंच संगमरवरी शिवमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

रामसेतू काल्पनिक नाही ! – अमेरिकेतील ‘सायन्स चॅनल’ वाहिनीच्या वृत्तात  शास्त्रज्ञांची माहिती

अहवालानुसार भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये असणारा रामसेतू ७ सहस्र वर्षे प्राचीन आहे. तसेच ३० मैल क्षेत्रावर पसरलेली वाळू पूर्णपणे नैसर्गिक आहे. यासंदर्भात या अहवालात पुरावेही…

धर्माचे पालन करणे अत्यावश्यक ! – अपर्णा रामतीर्थकर

शहरात नोकरी करणार्‍या मुलांना आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांना शहरातील चकाकीपणा जास्त मोहक वाटतो. माणसांविषयीची आत्मीयता न्यून झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ६ ओळींत घेणार्‍या शासनाविरुद्ध अधिवक्त्यांनी साहाय्य केल्यास महाराष्ट्रातही पालट घडेल ! – सुनील घनवट,हिंदु जनजागृती समिती

राष्ट्र आणि धर्म संकटांत आहे. विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी काहीही न करणारे भारतीय रोहिंग्यांना साहाय्य करत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने मंदिरांतील भ्रष्टाचार उघडकीस आणला.

धार्मिक स्थळे आणि त्यांच्या संपत्तीची नोंदणी अनिवार्य !

धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्ती यांचा अपवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्ता यांची नोंदणी करण्याचा आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार…