Menu Close

निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर औरंगजेबालाही लाजवेल असे पाशवी अत्याचार करणारे आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी !

वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अनुमाने ८ वर्षांनी जामीन संमत झाला.

कराड : ईदसाठी मुसलमान वेश परिधान करून या ! – ‘बचपन प्ले स्कूल’ची विद्यार्थ्यांना संतापजनक सूचना

महाराष्ट्र ही साधू-संत, देवता-राष्ट्रपुरुष यांची भूमी आहे. हिंदु धर्मासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात कोणाच्या तरी कल्पनेतून धर्मकार्य…

चाहत्यांना खुश करण्यासाठीच गायिका हेमा सरदेसाई यांचा प.पू.साध्वी सरस्वती यांना विरोध ! – कमलेश बांदेकर, पतंजलि योग समिती

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात प.पू.साध्वी सरस्वती यांनी गोहत्येच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा गोव्यातील गायिका हेमा सरदेसाई यांनी निषेध केला होता. या पार्श्‍वभूमीवर पतंजलि योग समितीचे गोवा…

प्रत्येक भारतियाने हिंदु असल्याचा अभिमान बाळगावा ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हिंदु ही प्रत्येक भारतियाची ओळख आहे. त्यामुळे प्रत्येक भारतियाने हिंदु असल्याचा अभिमान बाळगावा; पण संकोच बाळगू नये, असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

मंगळुरू (कर्नाटक) येथील वेद आणि यज्ञ यांचे महत्त्व या विषयावरील कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

श्री. चंद्र मोगेर म्हणाले की, सध्या जसे वैद्यकीय शास्त्रात अनेक शाखा असल्याने आपण त्याला प्रगती म्हणतो त्याप्रमाणेच हिंदूंच्या संतांनी संशोधनाद्वारे देवतांच्या तत्त्वाचा शोध लावला आहे.…

सनातन धर्म बुडवणे कोणाच्या हातचे नाही ! – स्वातंत्र्यवीर सावरकर

धर्म शब्दास ‘सनातन’ हे विशेषण लावतो, तेव्हा त्याचा अर्थ ईश्‍वर, जीव आणि जगत् यांच्या स्वरूपाविषयी अन् संबंधांविषयी विवरण करणारे शास्त्र आणि त्यांचे सिद्धांत अन् तत्त्वज्ञान…

शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवणे अनिवार्य करणारे खाजगी विधेयक संसदेच्या पुढच्या अधिवेशनात येणार !

भाजपचे खासदार रमेश बिधुडी संसदेच्या पुढील अधिवेशनात शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवणे अनिवार्य करण्यासाठीचे खाजगी विधेयक मांडणार आहेत. ज्या शाळा भगवद्गीता शिकवणार नाहीत, त्यांची मान्यता रहित करण्याची…

भगवद्गीता केवळ कथा नाही, तर विज्ञान आहे ! – डॉ. विजयकुमार डॅश

भगवद्गीता ही केवळ कथा नसून त्यामध्ये विश्‍वाला मंगलमय करणारे विज्ञान सामावलेले आहे. ती जर केवळ गोष्ट असती, तर दहा सहस्र वर्षे टिकलीच नसती, असे प्रतिपादन…

रोमानियामध्ये ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो !

भारत आणि रोमानिया यांच्यात सांस्कृतिक संबंध आहेत. रोमानियातील ११ वीच्या विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत यांतील काही भाग शिकवला जातो, यातून हे लक्षात येते, असे प्रतिपादन…

पुणे शहरात होणार्‍या हिंदु ऐक्य दिंडीत १०० हून अधिक वारकरी सहभागी होणार !

पुणे येथे कर्वेनगर भागात रहाणारे दैनिक सनातन प्रभातचे वाचक ह.भ.प. वांजळे महाराज यांच्या घरी श्री विठ्ठलाला चंदनाची उटी लावण्याचा सोहळा होता. त्या वेळी १०० हून…