Menu Close

नेपाळमधील हिंदुत्वनिष्ठ आणि युवावर्ग यांना मार्गदर्शन तसेच नभोवाणी आणि वाहिनी यांवरील कार्यक्रमात सहभाग

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

रंगपंचमीनिमित्ताने होणारे अपप्रकार थांबवा ! – कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात निवेदन

रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना देण्यात आले.

बेंगळुरू येथील ‘मल्लेश्‍वरम् लेडीज असोसिएशन’ महाविद्यालयात रणरागिणी शाखेच्या वतीने कन्या शौर्य अभियान !

बेंगळुरू येथील ‘मल्लेश्‍वरम् लेडीज असोसिएशन’ या व्यवस्थापन कौशल्याच्या महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘कन्या शौर्य अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते.

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण टाळून धर्माचरण करा ! – कु. माधवी चोरे, रणरागिणी

यवतमाळ येथील रणरागिणी शाखेच्या वतीने भारी येथे महिलादिनाच्या निमित्ताने महिलांसाठी मार्गदर्शन ठेवण्यात आले.

उत्तम व्यवस्थापन शिकण्यासाठी राजस्थान विश्वविद्यालयात शिकवले जाणार गीता आणि वेद यांचे धडे

राजस्थान विद्यापीठाने कॉमर्स शाखेतील बँकींग आणि फायनान्स हे दोन्ही विषय अभ्यासक्रमातून काढून टाकले आहेत. या दोन्ही विषयांऐवजी आता राजस्थान विद्यापीठात गीता आणि वेद शिकविले जाणार…

स्टीव वॉ ने गंगेच्या पात्रात विसर्जित केल्या अापल्या मित्राच्या अस्थी !

स्टीफनची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्टीव वॉ आपल्या जॉन्सन या आणखी एका मित्रासह वाराणसीत आले होते. वाराणसीत एका गाईडची मदत घेत दोघे दश्वमेध घाटावर पोहोचले.…

नांदेड : मानसपुरी शिवारात पुरातन शिवमंदिर सापडले

कंधार शहरालगत असलेल्या मानसपुरी गावाच्या शिवारात शेतीची मशागत करत असताना पुरातन मंदिर जमिनीखाली बुजवलेल्या अवस्थेत आढळले. त्याचे उत्खनन केले असता गर्भगृहासहित महादेवाची भव्य पिंड असलेले…

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या विरोधात गडचिरोली आणि पालघर येथेही केेरळ सरकारचा निषेध

गडचिरोली येथे १ मार्च या दिवशी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी एस्.आर्. नायक यांना निवेदन देण्यात आले. तसेच या वेळी जनआक्रोश सभेचेही आयोजन करण्यात आले…

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या याचिकेमुळे सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण आता माहिती अधिकारात मिळणार !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता श्री. उमेश भडगावकर यांनी अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्या वतीने युक्तीवाद केला, तसेच सर्वोच्च…

भारत हे श्रीयंत्रांकित असल्यामुळे भारताला आध्यात्मिकदृष्ट्या प्राप्त झालेले वैभव !

आपला भारत देश आरंभीपासूनच श्रीयंत्रांकित आहे. वरचा त्रिकोण हिमालय, अरवली आणि सातपुडा या पर्वतांनी बनला आहे. विंध्य पर्वत हा पाया असलेला आणि बाजूचे दोन पूर्वघाट…