हिंदु पालकांनी त्यांच्या मुलांची नावे ठेवतांना वेद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांतून नावे निवडावीत. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. आपण आपल्या मुलांवर सनातन धर्माचे…
२२ जानेवारीला सर्वांना अयोध्येत येणे शक्य नाही. येथील संपूर्ण कार्यक्रमानंतर कुटुंबासह अयोध्येला नक्की या. आपण ५५० वर्षे वाट पाहिली, अजून काही दिवस पहा, असे आवाहन…
लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु…
सनातन धर्मच संपवण्याची भाषा देशात काही दिवसांपूर्वी सनातन धर्मद्वेष्ट्यांकडून करण्यात आली. महाराष्ट्रात याविषयी आतापर्यंत १२१ ठिकाणी तक्रारी प्रविष्ट केल्या; पण अजूनपर्यंत कुठेही त्यावर कारवाई करण्यात…
जगभरात १ अब्ज २० कोटी हिंदू असून ते १९० वेगवेगळ्या देशांत रहात आहेत. आपण प्रत्येक देशातील पहिल्या १० टक्के प्रतिष्ठित म्हणजेच देशहितासाठी परिणामकारक कार्य करणार्या…
पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून अधिक सहभागी होणार आहेत.
भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडण होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार…
अशांततेशी झगडणार्या जगामध्ये अहिंसा, सत्य, सहिष्णुता आणि सद्भाव या हिंदु मूल्यांमधून प्रेरणा घ्यावी लागेल, तेव्हाच जगामध्ये शांतता स्थापन होईल, असा संदेश थायलंडचे पंतप्रधान श्री. श्रेथा…
सनातन धर्माची शिकवण आणि अध्यात्म एकच आहे. सनातन धर्मात केवळ मानवाच्याच नव्हे, तर चराचर सृष्टीच्या प्रत्येक कणाकणाच्या उद्धाराचा विचार करण्यात आला आहे.
जौनपूर येथे १० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या हिंदूंनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ३६ कुटुंबातील ३१० जणांनी हा पुनर्प्रवेश केला. यासह ५ मुसलमान परिवारांनीही हिंदु…