Menu Close

येथे फेरे घेऊन भगवान शिव यांनी केला होता माता पार्वतीशी विवाह, आजही जळत आहे तो अग्नी

त्रिर्युगी हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक गाव आहे. असे म्हटले जाते की, याच गावात महादेव आणि पार्वती देवीचे लग्न झाले होते. या गावात विष्णु देव आणि…

‘संस्कृत’ गावच्या प्रत्येक घरात आयटी इंजिनीअर

संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांपासून ही संकेती भाषा बनलेली आहे. पुजाऱ्यापासून ते भाजी विक्रेत्यापर्यंत प्रत्येक जण येथे संस्कृत भाषेशी जोडला गेलेला आहे. तरुण मुलेही…

इंग्रजांनी ‘हिंदु धर्म’ म्हणजे भ्रामक कल्पना आणि भ्रमिष्ट यांचा समुच्चय असे चित्र निर्माण केले – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

हिंदु धर्म म्हणजे भ्रामक कल्पना आणि भ्रमिष्ट यांचा समुच्चय आहे. या देशाची सर्वांत जास्त हानी ऋषीमुनी आणि परंपरा यांनी केले. अशी आमच्या धर्माची विकृत कल्पना…

बद्रीनाथमध्ये उगवणार्‍या बद्री तुळशीमध्ये प्रदूषणाशी लढण्याची अद्भुत क्षमता !

वन अनुसंधान संस्थेच्या पर्यावरण, जलवायू परिवर्तन आणि वन परिणाम विभागाने याविषयी संशोधन केले. या संशोधनात सामान्य तुळस आणि अन्य रोपटी यांहून बद्री तुळशीमध्ये कार्बन वायू…

संस्कृत हा भारताचा श्‍वास आहे ! – सुमित्रा महाजन, अध्यक्षा, लोकसभा

आज आधुनिक शास्त्रज्ञ जगाच्या गुंतागुंती समजून घेण्यासाठी प्राचीन साहित्याचा आधार घेत आहेत आणि हे साहित्य संस्कृतमध्ये आहे. एक दिवस जगाची भाषा संस्कृत होईल, हे शक्य…

काळवंडलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल !’

हिंदूंची मूळ प्रकृती तेजस्वी आहे. तेजाची उपासना करून स्वतःतील ब्रह्मशक्ती जागृत करण्याची आहे. म्हणूनच सूर्यामुळे त्वचा काळवंडणार्‍या ‘सनबर्न’सारख्या कार्यक्रमांना सनदशीर मार्गाने विरोध करणे क्रमप्राप्त ठरते.’

मंत्र आणि मंदिरे हे आजार बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत ! – पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल

संस्कृती ही भारतियांचा वेद असून संस्कृतीतून अध्यात्म कळते. ज्योतिष हे विज्ञान आहे. मंत्र आणि मंदिरे हे आजार बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन पू.…

वैज्ञानिक घेणार यज्ञातील ऊर्जेचा शोध!

यज्ञातील आहुतीतून प्रदूषण नव्हे, तर ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, या वेदांतील दाव्याचे वैज्ञानिक तथ्य पडताळून पाहण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो आणि नीरीचे शास्त्रज्ञ…

वेदांच्या संवर्धनासाठी सरकार प्रयत्न करेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रकृतीच्या सूत्राला आमच्यापर्यंत पोहचविण्याचे, उत्पत्ती- विनाश याची कारणमीमांसा करण्याचे, तसेच व्यक्ती-समाज-राष्ट्राने कुठल्या दिशेने जावे याची मूल्ये सांगण्याचे कार्य वेदांनी केले आहे. वेद चिरंतर आहेत. जगात…