गर्भसंस्कार केल्याने मुलगा होईल, असा दावा आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात कुठेही केलेला नाही. लिंगनिदान प्रतिबंधक कायद्याचा या पुस्तकात भंग झालेला नाही.…
गुरु ग्रहाने कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यावर गंगा भागीरथी कुंडातून जलस्रोत येतो आणि तो वर्षभर चालू रहातो. यालाच कन्यागत महापर्वकाल असे म्हणतात. कन्यागत महापर्वकालाच्या निमित्ताने…
या पुलाखालून अदृश्य मानली जाणारी ‘सरस्वती’ मोठा आवाज करत वाहते. ही नदी पुढे अलकनंदा नदीला मिळते. नदी अदृश्य असण्यामागेसुद्धा पौराणिक कथेत कारण दिले. नदीने रस्ता…
आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणावांमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. आजारांपासून दूर राहण्यासाठी योग करणे आवश्यक आहे , असे प्रतिपादन योग प्रशिक्षक डॉ.तुळशीराम रावराणे यांनी केले.
मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे अवर्षण दूर व्हावे आणि लातूर आणि कळंब परिसरातील धरण क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस व्हावा, या उद्देशाने पर्जन्ययाग…
हिमाचल या नितांतसुंदर राज्यातील कुल्लु या प्रसिद्ध पर्यटन स्थळापासून जवळच एक आगळे महादेव मंदिर आहे. या मंदिराचे आगळेपण त्याच्या नावावरूनच लक्षात येते. हे मंदिर बिजली…
छत्तीसगढची राजधानी रायपूर पासून ४५ किमीवर असलेले प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाणारे राजीम गाव हे भारतातले पाचवे कुंभ मेळा भरविणारे स्थान म्हणूनही…
लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचे अवर्षण दूर व्हावे, तसेच लातूर आणि कळंब परिसरातील धरण क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस व्हावा, या हेतूने कळंब येथे…
१६ व्या शतकातले हे मंदिर. यात अनेक दगडी वजनदार, भले मोठे खांब आहेत. मात्र त्यातील एक खांब अधांतरी लटकलेला आहे. म्हणजे तो जमिनीवर टेकलेला नाही…
जिल्ह्यातील दांग खुर्द गावातील निगाणा फीडर मध्ये साधाराण ४५ किलो वजनाचा पाण्यात तरंगणारा दगड सापडला असून हा दगड आजुबाजूच्या परिसरात कुतूहलाचा विषय बनला आहे. दूर-दूरचे…