Menu Close

लव्ह जिहाद असल्यावरून मेरठमध्ये न्यायालयात नोंदणी विवाह करणार्‍यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रोखले

शामली (उत्तरप्रदेश) येथे रहाणारा सद्दाम हुसेन आणि फरीदाबाद (हरियाणा) येथील महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनी यांचा विवाह होणार होता. या हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार…

प्रेमसंबंध तोडल्यामुळे धर्मांध युवकाची सावंतवाडी येथील हिंदु युवतीला आणि तिच्या आईला मारण्याची धमकी

शहरातील एका हिंदु युवतीने २ वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध तोडल्याचा राग धरून करवीर, येथील एका धर्मांध युवकाने त्या युवतीला भ्रमणभाषवरून, माझ्याशी विवाह कर, अन्यथा ५० सहस्र…

‘मिरज दंगलीत संभाजीराव भिडेनी लोकांची डोकी भडकवली आणि पोलीस चौकी जाळली !’ – हिंदुद्वेषापोटी राजेंद्र कुंभार यांचे विधान

मिरज दंगल ही घडवून आणली होती. दंगलीच्या क्लिप्स् इचलकरंजी येथे सिद्ध करण्यात आल्या. हे सर्व तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी उजेडात आणले.

गुजरातमध्ये नवरात्रीच्या पहिल्या २ दिवसांतच गर्भनिरोधकांच्या विक्रीत वाढ

नवरात्रीच्या काळात निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची विक्री वाढते. यावर्षीसुद्धा विक्री ३५ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी नवरात्रीचा उत्सव चालू होण्याआधीच निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची…

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून तो आदर्शरित्या साजरा करा !

सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंडपात जुगार खेळणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च करणे अशा प्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देशाला आतंकवादी कारवाया आणि…

हिंदूंनो, बौद्धिक क्षत्रिय व्हा ! – अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

जगातील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा हिंदु धर्म आणि संस्कृती, प्रथा आणि परंपरा यांना बुद्धीने छेद देऊन तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदूंना धर्म आणि संस्कृती यांच्यापासून दूर नेऊ पहात…

म्हणे, हिंदु धर्माने लोकांना दैवाधीन आणि आळशी केले !

हिंदु धर्माने लोकांना दैवाधीन, म्हणजे प्रारब्धाधीन केले नाही, तर ‘जीवनात काही गोष्टी प्रारब्धाधीन असतात’, हे सत्य शिकवले. तसेच ‘साधना केल्यास प्रारब्ध सुसह्य होते ’, हेही…

सामाजिक प्रसारमाध्यमांवरून साधूसंतांची अपकीर्ती करून हिंदूंची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

आजपासून एक शपथ घ्या, कुठल्याही पृथ्वीवरच्या जिवंत महाराजाला देणगी देऊ नका किंवा त्याच्या दर्शनाला जाऊ नका. देणगी द्यायची असल्यास आपल्या कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना द्या.

आळंदी (जिल्हा पुणे) येथे एम्.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी विसर्जन केलेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती बाहेर काढल्या !

पुणे येथील आळंदीमधील इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी एम.आय.टी., आळंदी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्हिजनरी फायटर्सद्वारे नदीमध्ये विसर्जन झालेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती नदीतून बाहेर काढल्या.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे दान घेतलेल्या ३० सहस्र ३६५ गणेशमूर्तींचे दगडाच्या खाणीत विसर्जन

गणेशोत्सवाच्या काळातील १२ दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड येथील विविध घाटांवर ३० सहस्र ३६५ गणेशमूर्तींचे दान, तर २१ टन निर्माल्य जमा झाले. दान मूर्तींचे वाकड येथील दगडाच्या खाणीत…