अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याच्या पूर्वी चिनी आस्थापनांवर अमेरिकेत गुंतवणूक करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर श्रीलंका आणि आता ऑस्ट्रियाही कठोर कारवाई करत आहे; मात्र सहस्रो लोकांचा बळी जाऊ देणारा भारत अद्यापही निष्क्रीय !
जगभरात हिंदूंच्या देवतांचा कुठेही, कुणी आणि कशाही प्रकारे अवमान झाला, तर भारत सरकारने लगेच त्याची नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असे हिंदूंना वाटते…
येथील उपनगर स्पँडाऊमधील ख्रिश्चियन मॉर्गनस्टर्न प्रायमरी शाळेतील एका ११ वर्षीय धर्मांध विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकाचा शिरच्छेद करण्याची धमकी दिली आहे. या विषयीचे वृत्त जर्मनीतील ‘डेर टॅगेसेपगेल’मध्ये…
फ्रान्सच्या राष्ट्रपतींना जे वाटते, ते इस्लामी देशांना का वाटत नाही ? तसेच भारतालाही ते का वाटत नाही आणि भारत यासाठी पुढाकार का घेत नाही ?
या आतंकवाद्यांनी गावातील महिलांचे अपहरण केले. आतंकवाद्यांनी येथील गावकर्यांच्या घरांना आगीही लावल्या. त्यातून पळून जात असतांना गावकर्यांना पकडून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याने ही वाहिनी पुढे भारतात आणण्यास साहाय्य होणार आहे. काळाच्या उदरात काय काय दडले आहे, ते पुढे येत जाईलच. तूर्तास भारताने बलुचिस्तानचा पाठिंबा…
ऑस्ट्रियासारखा छोटासा देश एका आतंकवादी आक्रमणानंतर जिहादी आतंकवादाला समूळ नष्ट करण्यासाठी त्वरित कठोर कारवाई करतो. दुसरीकडे गेली तीन दशके जिहादी आतकंवाद सोसत आलेला भारत देश…
भारत सरकारने याविषयी बांगलादेशच्या सरकारवर दबाव निर्माण करून प्रत्येक मंदिराच्या आणि हिंदूंच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यास सांगायला हवे ! जगातील हिंदूंमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे की,…
जो स्वतःच्या मित्रराष्ट्रांना फसवू शकतो, तर तो भारतासारख्या त्याच्या शत्रूराष्ट्राची किती फसवणूक करत असेल, हे लक्षात येते ! वर्ष १९६२ चे भारतावरील आक्रमण ही सद्धा…