तुर्कस्तान आणि ग्रीस या देशांमध्ये ३० ऑक्टोबरला सायंकाळी ७ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आल्याने येथे मोठी वित्तहानी झाली आहे. यात प्रारंभीच्या वृत्तानुसार ४ जणांचा मृत्यू,…
नेट्रो डेम चर्चमध्ये धर्मांध आतंकवाद्याने चाकूद्वारे केलेल्या आक्रमणात ३ जण ठार झाले, तर अनेक जण घायाळ झाले होते. या घटनेनंतर मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी…
आता जगभरातील धर्मांधांकडून अशा प्रकारे चाकूद्वारे आक्रमण करण्याचा प्रकार वाढीस लागेल. भारतातील धर्मांधांची संख्या पहाता हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य…
निवळ निषेध नोंदवून आणि बहिष्कार टाकणे पुरेसे नसून सौदी अरेबियाला जी भाषा समजते, त्या भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !
फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकत भारताने आता आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी पावले उचलावीत. आतंकवाद्यांनाच धडकी भरेल, असा राष्ट्रवाद निर्माण करायला हवा. ‘ठकास महाठक’ होण्याची वेळ आता आली…
२९ दिवसानंतर आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्ध थांबवण्यात आले आहे.
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि नैतिकता न शिकवल्याचाच हा परिणाम होय ! प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ समाजाच्या निर्मितीसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव…
पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकरमधील नगरपरकर येथील सिंहवाहिनी श्री दुर्गादेवीची धर्मांधांकडून मूर्तीची तोडफोड करण्यात आली.
इस्लामी कट्टरतावादावर टीका केल्यानंतर इस्लामी देश संघटित होऊन त्याचा विरोध करतात; मात्र हिंदूंवर जेव्हा जगभरातून नाहक टीका होते, तेव्हा भारतातील कोणतेही सरकार त्याचा विरोध करत…
महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्या मुसलमानेतर भारतियांना कारागृहात डांबण्यात यावे, अशी चिथावणी जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा डॉ. झाकीर नाईक याने इस्लामी देशांना पुन्हा दिली आहे.