आमच्या अंतर्गत विषयांत हस्तक्षेप करू नका : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने चीनला फटकारले
भारताने केवळ फटकारून थांबू नये, तर तैवान आणि हाँगकाँग यांच्या विरोधातील चीनच्या कारवाया आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून त्याला जशासतसे उत्तर द्यावे !