Menu Close

चीनमधील जगातील सर्वांत मोठ्या ‘थ्री गॉर्जेस’ धरणाला अतीवृष्टीमुळे तडा जाण्याची शक्यता

महापुरामुळे चीन चे ‘थ्री गॉर्जेस’ धरण फुटण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त समोर आले होते. त्या वेळी चीनने ती अफवा असल्याचे म्हटले होते. आता चीनमधीलच काही पर्यावरणवादी…

पाकमध्ये धर्मांधांकडून आणखी एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

हिंदूबहुल भारतातील अल्पसंख्यांवरील कथित अत्याराचारांच्या प्रकरणाची तात्काळ नोंद घेणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवर सातत्याने अमानवी अत्याचार होत असतांना त्याची नोंद कधीही घेत नाही,…

इराणने भारताला चाबहार रेल्वे प्रकल्पातून हटवले

चीनने पाकमध्ये बांधलेल्या ग्वादर बंदराला शह देण्यासाठी आवश्यक असणारे चाबहार बंदर भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतांना हा प्रकल्प हातातून जाऊ देणे सरकारकडून अपेक्षित नाही !

पाकिस्तानमधील सैदपूर येथील प्राचीन राममंदिरात हिंदूंना पूजा-अर्च करण्यावर अद्यापही बंदी !

इस्लामाबाद येथील सैदपूर या गावातील मर्गल्लाह पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राचीन राममंदिरात हिंदूंना पूजा-अर्चा करण्यावर बंदी आहे. या मंदिरात हिंदु भाविक दर्शनासाठी लांबून येतात; परंतु…

कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणे शक्य नाही. सध्याच्या स्थितीत कोरोना विषाणूचा प्रभाव न्यून होईल, असे वाटत नाही, असे विधान जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख…

बांगलादेश : २०० वर्षे प्राचीन शिवमंदिराची भूमी बळकावण्यासाठी धर्मांधांकडून त्याच्या कुंपणाची तोडफोड

पिरोजपूर (बांगलादेश) येथील दिघिरजन गावामध्ये २०० वर्षे प्राचीन असलेल्या शिवमंदिराजवळील बांबूच्या कुंपणाची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. हे वैयक्तिक भूमीवर बांधलेले मंदिर आहे.

भारताने चीनच्या आक्रमकतेला सर्वोत्तम उत्तर दिले ! – अमेरिकेकडून कौतुक

चीनकडून अनेकदा आक्रमक कारवाया करण्यात आल्या; परंतु भारतानेही त्यांना सर्वोत्तम उत्तर दिले, असे कौतुकोद्गार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी काढले.

नेपाळमधील चिनी हस्तक्षेप !

गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये राजकीय धुमशान चालू आहे. नेपाळचे सध्याचे कम्युनिस्ट पक्षाचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे सरकार वाचवण्यासाठी चीनने मैदानात उघडपणे उडी घेतली आहे.

गलवान खोर्‍यात चीनचे १०० सैनिक ठार झाले होते ! – चीनच्या माजी सैन्याधिकार्‍याचा दावा

गलवान खोर्‍यातील भारत आणि चीन यांच्या सैन्यातील धुमश्‍चक्रीमध्ये चीनचे १०० सैनिक ठार झाले; मात्र चीन सरकार ही आकडेवारी लपवत आहे. सत्य समोर आल्यास चीनचे राष्ट्राध्यक्ष…

गलवान खोर्‍यातून चीनकडून २ किलोमीटरपर्यंत माघार घेण्यास प्रारंभ

चीनवर सर्व स्तरांवरून दबाव निर्माण केल्यानंतर चीनने माघार घेतली आहे, हे लक्षात घेऊन असाच दबाव कायम ठेवण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून चीन पुन्हा अशा प्रकारची कुरापत…