Menu Close

नेपाळी सैन्याकडून बिहार सीमेवरील भारतीय भूभागावर नियंत्रण

नेपाळच्या वाढत्या कुरापती पहाता भारताने आता त्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे अन्यथा तो डोईजड होण्याची शक्यता आहे !

स्वतःला पदच्युत करण्यासाठी षड्यंत्र रचले जात असल्याचा नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतावर नाव न घेता आरोप

नेपाळचे नवे मानचित्र (नकाशा) बनवल्यापासून मला पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शहराच्या हॉटेलमध्ये बैठका चालू आहेत. यात एक दूतावासही सक्रीय आहे. मला हटवण्याचा…

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना भारतात येण्याची प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक !

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) करून पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशातील पीडित अल्पसंख्य हिंदूंना मोठा दिलासा दिला आहे; मात्र भारतात येण्याची प्रक्रिया अद्याप…

चीनकडून पाकमध्ये सैन्य तैनात : वायूदलाचे तळ बांधत असल्याचाही संशय

यावरून ‘पुढील काळात भारताला पाक आणि चीन यांच्या विरोधात किती आघाड्यांवर लढावे लागेल’, याची कल्पना येते. त्यासाठी भारताने संरक्षण सिद्धतेसह सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !

अमेरिकेतील न्यू मेक्सिको शहरात शीख व्यक्तीच्या रेस्टॉरंटची अज्ञातांकडून तोडफोड

अमेरिकेतील शिखांची संघटना ‘शीख अमेरिकन लीगल डिफेंस अँड एज्युकेशन फंड’ने या घटनेचा निषेध केला आहे. संघटनेच्या संचालिका किरण कौर गिल यांनी आक्रमणकर्त्यांवर तात्काळ कारवाई करण्याची…

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर

पाकप्रमाणेच भारताकडूनही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांविषयी चकार शब्दही काढला जात नाही, हे लक्षात घ्या !

पाकमधील ३० टक्के वैमानिकांकडे बनावट परवाना ! – पाक सरकारनेच दिली माहिती

पाकमधील ३० टक्के वैमानिकांकडे विमान उड्डाणासाठी लागणारा परवाना बनावट आहे, अशी माहिती पाकच्या सरकारनेच दिली. काही दिवसांपूर्वी कराचीमध्ये विमान अपघात झाला होता.

नेपाळवर चिनी पंजा !

चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. चीनचा २३ देशांशी वाद चालू आहे. त्यांतील केवळ १४ देशांची सीमा त्याच्या देशाला लागून आहे. यातून चीनची मानसिकता लक्षात…

विश्‍वासघातकी चीनकडून सीमेवर पुन्हा बांधकाम चालू

चीन विश्‍वासघातकी आहे, हे पुनःपुन्हा सिद्ध होत असल्याने भारताने त्याच्याशी चर्चा करणे बंद करून त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे !

चीनने आता नेपाळचा ३३ हेक्टर भूभाग बळकावला

भारताच्या ३ भूभागांवर दावा करणारे नेपाळचे कम्युनिस्ट सरकार आता चीनच्या या घुसखोरीवर गप्प का ?, संपूर्ण नेपाळ चीनच्या घशात घालण्याचा प्रयत्न चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून केला…