नेपाळच्या वाढत्या कुरापती पहाता भारताने आता त्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे अन्यथा तो डोईजड होण्याची शक्यता आहे !
नेपाळचे नवे मानचित्र (नकाशा) बनवल्यापासून मला पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी शहराच्या हॉटेलमध्ये बैठका चालू आहेत. यात एक दूतावासही सक्रीय आहे. मला हटवण्याचा…
केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) करून पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशातील पीडित अल्पसंख्य हिंदूंना मोठा दिलासा दिला आहे; मात्र भारतात येण्याची प्रक्रिया अद्याप…
यावरून ‘पुढील काळात भारताला पाक आणि चीन यांच्या विरोधात किती आघाड्यांवर लढावे लागेल’, याची कल्पना येते. त्यासाठी भारताने संरक्षण सिद्धतेसह सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !
अमेरिकेतील शिखांची संघटना ‘शीख अमेरिकन लीगल डिफेंस अँड एज्युकेशन फंड’ने या घटनेचा निषेध केला आहे. संघटनेच्या संचालिका किरण कौर गिल यांनी आक्रमणकर्त्यांवर तात्काळ कारवाई करण्याची…
पाकप्रमाणेच भारताकडूनही पाकमधील अल्पसंख्य हिंदूंवरील अमानुष अत्याचारांविषयी चकार शब्दही काढला जात नाही, हे लक्षात घ्या !
पाकमधील ३० टक्के वैमानिकांकडे विमान उड्डाणासाठी लागणारा परवाना बनावट आहे, अशी माहिती पाकच्या सरकारनेच दिली. काही दिवसांपूर्वी कराचीमध्ये विमान अपघात झाला होता.
चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. चीनचा २३ देशांशी वाद चालू आहे. त्यांतील केवळ १४ देशांची सीमा त्याच्या देशाला लागून आहे. यातून चीनची मानसिकता लक्षात…
चीन विश्वासघातकी आहे, हे पुनःपुन्हा सिद्ध होत असल्याने भारताने त्याच्याशी चर्चा करणे बंद करून त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे !
भारताच्या ३ भूभागांवर दावा करणारे नेपाळचे कम्युनिस्ट सरकार आता चीनच्या या घुसखोरीवर गप्प का ?, संपूर्ण नेपाळ चीनच्या घशात घालण्याचा प्रयत्न चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून केला…