Menu Close

काश्मीरमधील स्थिती पंतप्रधान मोदी यांच्या नियंत्रणात : डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्‍नावर चर्चा झाली. ‘काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात आहे’, असे मोदी यांना वाटते. तेथे काहीतरी चांगले करून दाखवण्यासाठी मोदी सक्षम आहेत, असे…

भारताला अण्वस्त्र आक्रमणाची धमकी देणार्‍या पाकच्या मंत्र्याला लंडनमध्ये अज्ञातांनी चोपले !

पाकच्या मंत्र्यांना चोपायला अण्वस्त्रांची आणि भारतीय सैन्याचीही आवश्यकता नाही, हे पाकिस्तान्यांच्या आता लक्षात आले असेल !

कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर आंदोलन

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित केल्याच्या विरोधात १५ ऑगस्टला येथील भारतीय उच्चायुक्तालयासमोर सहस्रो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीर यांचा झेंडा घेऊन घोषणाबाजी केली.

सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील रस्त्यावर व्यक्तीकडून अल्लाहू अकबरच्या घोषणा देत चाकूद्वारे आक्रमण

सिडनी येथील वर्दळीच्या ठिकाणी एका व्यक्तीने अल्लाहू अकबरच्या घोषणा देत अनेकांवर चाकूद्वारे आक्रमण केले. यात एक महिला ठार झाली, तर अन्य एकजण घायाळ झाला.

काश्मीरवरून ओरड करणारा पाकिस्तान ढोंगी ! : बलुचिस्तान समर्थकांचा घरचा अहेर

काश्मीरमधील सद्य:स्थितीवरून मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची पाकची ओरड हा निव्वळ ढोंगीपणा आहे. पाक निर्लज्ज आहे. पाकने मागील ७२ वर्षांपासून बलुचिस्तानवर अवैधरित्या नियंत्रण मिळवले, असा…

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी यांनी पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे !’ – आतंकवादी मसूद अझहर

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःचा पराजय मान्य केला आहे. त्यांनी स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. काश्मीरविषयीचे त्यांचे स्वप्न कधीही…

भारताविरुद्ध आक्रमक होण्याऐवजी आतंकवादावर कठोर कारवाई करा : अमेरिकेची पाकला तंबी

अमेरिकेने सांगितले आणि पाकने ऐकले, असे एकदाही झालेले नाही. त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे दोघांमध्ये ठरलेले आहे, असेच वाटते !

भारतावर आक्रमण करण्याचा आदेश द्यायचा का ? : इम्रान खान यांची पाकिस्तान संसदेत विचारणा

पाकने आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर जगाच्या नकाशावरून त्याचे अस्तित्वच नष्ट होईल, हे त्याने लक्षात ठेवावे !

कलम ३७० हटवणे आणि लडाख केंद्रशासित करणे याला चीनचा विरोध

जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याच्या भारताच्या निर्णयाने चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाची हानी होत आहे. भारत आणि चीन यांच्या पश्‍चिमेकडील सीमारेषेवरील चीनचा भाग भारताकडून त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात दाखवला जातो,…

आता पाकव्याप्त काश्मीरसुद्धा भारत घेणार ! – पाकचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा दावा

यात नवीन काहीच नाही. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि तो भारताने परत घेणे, हा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे पाकने स्वतःहून तो भारताच्या कह्यात द्यावा,…