कुठे एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर देशात बुरखाबंदी घालणारी श्रीलंका, तर कुठे गेली ३ दशके भारतात जिहादी कारवाया चालू असतांना बुरखाबंदीचे नावही न काढणारा भारत !
श्रीलंकेत मुसलमानांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. या मुसलमानांना देशातून बाहेर हाकलण्यासाठी ख्रिस्ती धर्मीय रस्त्यावर उतरले आहेत.
श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या संदर्भात सुरक्षारक्षकांनी पूर्व भागातील इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर धाडी घालून १५ आतंकवाद्यांना ठार केले.
कुठे कचरा माघारी न नेल्यास युद्धाची घोषणा करणारा छोटासा फिलिपिन्स, तर कुठे गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया करणार्या पाकला एकदाही अशी चेतावणी न देणारा…
कोलंबो येथील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी कोलंबो पोलिसांनी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांनी आतंकवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि अन्य सुविधा पुरवल्या होत्या. या…
‘टिम नेपो’ या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने मेगा विद्यालयामध्ये ‘चिंतन चौतारी’ हा नव्याने उपक्रम चालू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन उपलब्ध…
भारताने आम्हाला ‘देशात बॉम्बस्फोट होणार’, अशी गोपनीय माहिती पुरवली होती; मात्र त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आमच्याकडून हलगर्जीपणा झाला. ही गोपनीय माहिती खालच्या स्तराच्या यंत्रणांपर्यंत पोचलीच…
देशात इतके मोठे आक्रमण होईल, याची सरकारला कल्पना नव्हती. गुप्तचरांनी माहिती देऊनही सर्व चर्चचे रक्षण करणे अशक्य होते, असे श्रीलंकेचे संरक्षण खात्याचे सचिव हेमासिरी फर्नेंडो…
येथील मष्टो कुलदेवता प्रतिष्ठान आणि खडका क्षत्रिय महासभेच्या सदस्यांसाठी श्री. विष्णु बहादुर क्षेत्री यांनी १०.४.२०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी त्यांच्या नेपाळच्या दौर्यात १०.४.२०१९ या दिवशी काठमांडू येथील बुढानीलकंठ येथील निर्माणाधीन दशमहाविद्या सिद्धपीठातील ॐ आश्रमाचे…