Menu Close

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल – निवृत्त जनरल व्‍ही.के. सिंह

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्‍याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्‍यप्रमुख जनरल व्‍ही.के. सिंह यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

येथे ५ मेच्या सकाळी सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झालेे. चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले. त्यात २ सैनिकांचा जागेवरच…

काश्‍मीर आतंकवाद मुक्‍त करण्‍यासाठी ‘ऑपरेशन ऑल क्‍लिन’ पूर्ण करा – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून कश्‍मीर

कलम ३७० हटवल्‍यानंतरही काश्‍मिरी हिंदूंच्‍या स्‍थितीत फरक पडलेला नाही. काश्‍मीरला आतंकवादापासून मुक्‍त करायचे असेल, तर ‘ऑपरेशन ऑल क्‍लिन’ पूर्ण करावे लागेल, असे स्‍पष्‍ट प्रतिपादन ‘यूथ…

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची चौकशी नाहीच – सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

काश्मीर खोर्‍यात १९९० च्या दशकात झालेल्या हिंदूंच्या प्रचंड नरसंहाराची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) किंवा केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणारी पुनर्विचार याचिका…

काश्मीरमध्ये जे घडले, ते का लपवले जाते ?

काश्मीर हा विषय निवांत बसून गप्पा मारण्याचा नाही. त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन वस्तूस्थिती, तसेच इतिहास जाणून घेतल्याविना हा विषय समजणार नाही. मग काश्मीरमध्ये जे काही…

सरकारने हिंदूंना स्वरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत ! – संदीप देशपांडे, मनसे

ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पहाता हिंदूंना सरकारने स्वरक्षणासाठी बंदुकांचे परवाने द्यावेत, तसेच बंदुका चालवण्याचे प्रशिक्षणही केंद्र सरकारने दिले पाहिजे -संदीप देशपांडे

(म्हणे) ‘भारताने जम्मू-काश्मीरला कलम ३७० पुन्हा बहाल करावे !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

 आशियातील चिरस्थायी शांततेसाठी भारताने ५ ऑगस्ट २०१९ पूर्वी असलेली जम्मू-काश्मीरची स्थिती कायम ठेवावी आणि जम्मू-काश्मीर राज्याला कलम ३७० पुन्हा बहाल करावे. जेणेकरून जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न चर्चेने…

विस्थापित काश्मिरी हिंदूंसाठी करण्यात आलेला #Justice_4_KashmiriHindus ट्रेंड तृतीय स्थानी !

काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनदिना निमित्त १९ जानेवारी या दिवशी धर्मप्रेमी हिंदूंनी ट्विटरवर या हिंदूंचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी #Justice_4_KashmiriHindus नावाने ट्रेंड केला होता.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणार्‍या अत्याचारांपासून सुटका मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी साहाय्य करावे – पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकाची मागणी

पाकव्याप्त काश्मीरमधील मलिक वसीम नावाच्या एका नागरिकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे साहाय्य मागितले आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. ‘

काश्मीरमध्ये ३ आतंकवाद्यांना अटक

बंदीपोरा भागात भारतीय सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना अटक केली. महंमद, इरशाद हुसैन आणि आशिक हुसैन अशी त्यांची नावे असून ते लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य…