Menu Close

काश्मिरी हिंदूंच्या हक्कासाठी कर्नूल (आंध्रप्रदेश) येथे हिंदूसंघटनाचा आविष्कार !

गेल्या शेकडो वर्षांत काश्मीरमधून हिंदूंचे ७ वेळा पलायन झाले. आता होत असलेल्या पलायनाची ही ८ वी वेळ आहे. आज आपण याकडे दुर्लक्ष केले, तर उद्या…

अतिरेकी हल्ल्यातून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सोलापुरातील ६० भाविक बचावले

हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वानी याला चकमकीत ठार केल्यानंतर काश्मिरात भडकलेल्या हिंसक आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका अमरनाथ यात्रेकरूंना बसला आहे़ या यात्रेसाठी…

पीडीपी-भाजप सरकारचे अपयश ; काश्मीरमधून आणखी ३०० हिंदूंचे पलायन !

काश्मीरमधून ३०० हिंदूंनी पलायन केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आणखी ३०० हिंदूंनी पलायन केल्याचे समोर आले आहे. हे सर्व हिंदू काश्मीर खोरे सोडून जम्मूमध्ये आले आहेत.…

काश्मिरी पंडितांना निर्वासित करून हिंदूंची सांस्कृतिक आणि धार्मिक धरोहर नष्ट करण्याचे षड्यंत्र ! – डॉ. सुजित यादव

भगवा एक ज्वाला आहे. जे धर्मभ्रष्ट आहेत, तेच या ज्वाळेत जळतात. साध्वी प्रज्ञा सिंघ आणि कर्नल पुरोहित यांचे धर्मकार्य धर्मांधांना पहावले नाही. त्यामुळे खोट्या आरोपाखाली…

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे प्रथम उद्दिष्ट ठरेल ! – राहुल कौल, युथ फॉर पनून कश्मीर, पुणे

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागल्यानंतर आज कैरानामधून हिंदूंना पळून जावे लागत आहे. काश्मीरसारखी स्थिती भारतात सर्वत्र येऊ शकत नाही, असे म्हणणार्‍यांना यावरून…

हिंदूसंघटनाची आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.

भाजपने काश्मिरी पंडितांची पनून काश्मीरची मागणी मान्य न केल्यास देशभरात सहस्रो काश्मीर बनण्याचा धोका ! – प्रमोद मुतालिक

काश्मिरी पंडित काश्मीरच्या खोर्‍यात परतू शकले नाहीत; परंतु काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मात्र आज देशभरात पसरला आहे. देशभरात त्यामुळे सहस्रो काश्मीर बनत असून, तेथूनही हिंदूंना लवकरच…

२६ वर्षे विस्थापितांचे जीवन जगणार्‍या काश्मिरी हिंदूंकडून जंतर-मंतर येथे निषेध सभा !

स्वतंत्र भारतात राज्यकर्त्यांच्या बोटचेप्या धोरणांमुळे काश्मिरी हिंदू गेली अनेक वर्षे विस्थापिताचे जीवन जगत आहेत. त्यांना विस्थापित होऊन यंदा २६ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर काश्मिरी…