Menu Close

आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती…

(म्हणे) ‘जम्मू-काश्मीरविषयी भारताने पाकशीही चर्चा केली पाहिजे !’ – मेहबुबा मुफ्ती

 केंद्र सरकार तालिबान्यांशी चर्चा करत आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वांसमवेत चर्चा केली पाहिजे, तसेच पाकिस्तानशीही चर्चा केली पाहिजे, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा…

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधातील ऑनलाईन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

काश्मिरी नागरिक स्वतःला भारतीय समजत नाहीत आणि ते भारतीयही बनू इच्छित नाहीत. त्यांना वाटते की, चीनने त्यांच्यावर शासन करावे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि…

फारुख अब्दुल्ला यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यासाठी ट्विटरवर #Abdullah_ChineseAgent ट्रेंड

हिंदु जनजागृती समितीने या प्रकरणी ऑनलाईन स्वाक्षरी अभियान चालू करून फारुख अब्दुल्ला यांची खासदारकी रहित करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

‘काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार व पूर्वोत्तर भारतातील धर्मांतर’ यावर हिंदु राष्ट्र अधिवेशनात विचारमंथन !

‘पनून कश्मीर अत्याचार आणि नरसंहार निर्मूलन विधेयक 2020’ पारित करण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, ‘यूथ फॉर पनून कश्मीर’

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून भाजपचे नेते, त्यांचे वडील आणि भाऊ यांची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी भाजपचे नेते शेख वसीम बारी, त्यांचे वडील बशीर अहमद आणि त्याचा भाऊ उमर बशीर यांना गोळ्या घालून ठार केल्याची घटना ८ जुलैला रात्री…

कलम 370 हटवले, आता काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न हवेत ! – राहुल कौल

जम्मू-काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी केंद्रशासनाने कलम 370 आणि 35 (अ) हटवून इतिहास रचला आहे; मात्र त्यावर समाधानी न रहाता आता पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी आतंकवादाची मूळ…

‘मोदी पंतप्रधान असेपर्यंत काश्मीरचा प्रश्‍न सुटणार नाही !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाझी विचारांचे अनुकरण करत आहे. (चोराच्या उलट्या बोंबा ! गेली ७ दशके पाकिस्तान…

धुळे येथे फॅक्ट प्रदर्शनाचे आयोजन !

‘मॉब लिंचिंग’ची ओरड करणारे काश्मीरमध्ये १९९० ला घडलेल्या ‘मॉब लिंचिंग’विषयी मूग गिळून गप्प का ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केला.

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये ‘स्वतंत्र होमलँड’ची निर्मिती करा !

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये म्हणजेच स्वभूमीत स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि काश्मिरी हिंदूंची पुनर्वसन योजना ही कालबद्ध समयमर्यादा ठेवून राबवण्यात यावी, अशी…