Menu Close

शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे काश्मीरप्रश्‍न चिघळला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

काश्मीरप्रश्‍न गेली ७० वर्षे भिजत पडला आहे. सध्याचे केंद्र शासन हे सक्षम असून विद्यमान पंतप्रधानांकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जनजागृती चर्चासत्र, प्रत्यक्ष धोरणात्मक कृती केल्यास…

काश्मीरमध्ये सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घ्या !

काश्मीरमध्ये सैनिकांवर प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घ्यावेत, कासगंज (उत्तरप्रदेश) येथे तिरंगा यात्रेवर दगडफेक करणारे आणि चंदन गुप्ता यांची हत्या करणारे यांच्यावर कारवाई करावी, तसेच मदरशांमधून…

काश्मीर समस्येवर सर्व पक्षांची सहमती असेल, तरच मध्यस्थी करू ! – संयुक्त राष्ट्रसंघाने पाकला फटकारले

काश्मीरच्या प्रश्‍नावर संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी करावी, असे तुणतुणे वारंवार वाजवणार्‍या पाकला चपराक बसली आहे. भारत आणि पाक यांनी चर्चेद्वारे सर्व समस्यांचे निराकरण करावे, असेही गटेरस…

हिंदु संस्कृतीवरील आघातांचे सर्वांत भयावह उदाहरण म्हणजे हिंदु काश्मिरींचे दमन !

पर्वरी (गोवा) येथे १२ ते १४ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या शारदा व्याख्यानमालेत रुट्स इन कश्मीर या संस्थेचे सहसंस्थापक श्री. सुशील पंडित यांची काश्मीर या…

जम्मू येथे काश्मिरी हिंदूंच्या ‘वंशविच्छेद दिना’निमित्त विस्थापित काश्मिरी हिंदूंची निदर्शने

जम्मू येथे रहात असलेल्या निर्वासित काश्मिरी हिंदूंनी २८ वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेद दिनानिमित्त येथील राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

काश्मीर प्रश्‍न राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच सुटत नाही ! – सुशील पंडित

सध्या काश्मीरमध्ये आतंकवादावर आधारभूत असलेली अर्थव्यवस्था कार्यान्वित आहे. या अर्थव्यवस्थेत पैसे गुंतवून ते वृद्धींगत करणे, असे कुचक्र कार्यान्वित आहे. हे कुचक्र राजकीय इच्छाशक्तीनेच मोडून काढावे…

भारतापासून काश्मीर तोडून बांगलादेश बनवल्याचा सूड घेऊ ! – हाफीज सईद याचे दिवास्वप्न

बांगलादेशच्या निर्मितीचा सूड घेण्यासाठी आम्ही काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याही पुढे आम्हाला जायचे आहे, असे फुत्कार हाफीज सईद याने सोडले आहेत.

काश्मीरला इस्लामीकरणापासून वाचवण्यासाठी ‘एक भारत अभियान’ आवश्यकच !

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे सचिव श्री. राहुल राजदान यांनी काश्मीरच्या सद्यस्थितीविषयी मनोगत व्यक्त केले. ते येथे देत आहोत.

सुट्टीवर घरी आलेल्या सैनिकाची आतंकवाद्यांकडून अपहरण करून हत्या

पुलवामा येथील गुरेज सेक्टरमध्ये रहाणारा इरफान नावाचा सैनिक सुट्टीवर घरी आला होता. आतंकवाद्यांनी त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली आणि येथील जंगलात त्याचा मृतदेह फेकून…

(म्हणे) ‘काश्मीर लवकरच स्वतंत्र होईल !’ – जिहादी आतंकवादी हाफिज सईद

पाकिस्तानातील पंजाब उच्च न्यायालयाने सुटकेचे आदेश दिल्यानंतर लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने स्वतंत्र काश्मीरचा नारा दिला आहे.