Menu Close

नोटिसीला उत्तर न देणार्‍या केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले !

जम्मू-काश्मीरमध्ये अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ तेथील बहुसंख्य मुसलमानांना मिळत असल्याच्या प्रकरणी न्यायालयाला उत्तर सादर न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आणि ३० सहस्र…

‘एक भारत अभियान’अंतर्गत झालेल्या सभेत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा ‘नीलमत पुराण’ हा ग्रंथ देऊन सन्मान

विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जम्मू येथे नुकत्याच झालेल्या ‘एक भारत अभियान’ अंतर्गत झालेल्या सभेत हिंदु जनजागृतीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा…

काश्मिरी हिंदूंच्या स्थितीविषयी राष्ट्राने मौन धारण केले आहे ! – प्रमोद मुतालिक

काश्मीरमध्ये येणार्‍या भारतीय हिंदूंना फुटीरतावाद्यांनी थोपवून दाखवावे. हिंदूंचा लढा सत्यावर आधरित आहे आणि कोणतीही शक्ती त्यांना यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. काश्मीरवर काश्मिरी हिंदूंचा पहिला…

काश्मीरमधून धर्मांधांना हाकलून लावून तेथे भगवा फडकवायचा आहे ! – रमेश शिवपुरी, काश्मीर हिंदु सभा

म. गांधी यांनी हिंदूंची जेवढी हानी केली, तेवढा अन्याय आणि हानी कोणी केली नाही. काश्मीरची समस्या निर्माण होण्यास जवाहरलाल नेहरू हे उत्तरदायी आहेत. सरदार वल्लभभाई…

पनून कश्मीर आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना होईपर्यंत कार्य करत रहाणे, हे आपले दायित्व ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

काश्मीरमधून हिंदूंचे पलायन झाले असले, तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. आमचे दायित्व आहे की, पनून कश्मीरची स्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कार्य करत…

देहली : साम्यवाद्यांच्या विरोधानंतरही जेएनयू मध्ये ‘एक भारत अभियान – कश्मीर की आेर’ वर आयोजित सेमीनार यशस्वीरीत्या संपन्न

राष्ट्रविरोधी वातावरण असणार्‍या जेएनयू मध्ये हा कार्यक्रम आयोजित करणे एक कौतुकास्पद कार्य आहे. यासाठी पनून कश्मीर आणि अभाविप यांचे अभिनंदन ! काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा…

..तर काश्मीरमधून आतंकवादी आणि देशद्रोही यांचे अस्तित्व नष्ट होईल ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

काश्मीरचे हिंदू आता एकटे नाहीत, त्यांच्या सोबत देशातील १०० कोटी हिंदू आहेत. आज अमरनाथच्या यात्रेला हिंदूंची एवढी गर्दी होते, उद्या सर्व हिंदूंनी अमरनाथकडे कूच केले,…

सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे ! – ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे

फाटलेल्या नोटांप्रमाणे आज आपल्या हिंदु धर्माची स्थिती झाली आहे. ती पालटण्यासाठी तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संप्रदाय आणि संघटना यांना एकत्र यावेच लागेल, सांप्रदायिक ऐक्य…

काश्मिरी पंडितांवरील अन्यायाच्या विरोधात देशभरातील हिंदूंचा पुढाकार भारावून टाकणारा ! – राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘युथ फॉर पनून कश्मीर’

काश्मीरच्या आझादीच्या घोषणा देणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की, आता ४ लाख ५० सहस्र विस्थापित काश्मिरी हिंदूंसमवेत देशभरातील १०० कोटी हिंदु जनता आहे.