लव्ह जिहादच्या संदर्भात उत्तरप्रदेश सरकार लवकरच धर्मांतराविषयी अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. ‘अन्य राज्यांमध्ये धर्मांतराच्या विरोधात बनवण्यात आलेले कायदे आणि अधिनियम यांचा अभ्यास करण्यात येत आहे.
उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांत ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर कानपूर पोलिसांनी या घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी ८ सदस्यांचे विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे.
उत्तरप्रदेशमधील लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता तेथील हिंदू असुरक्षित आहेत, हे स्पष्ट होते. योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही. असे प्रकार रोखण्यासाठी…
नुकतेच उत्तरप्रदेशातील मेरठ, कानपूर आणि लखीमपूर खिरी येथे हिंदु मुलींना धर्मांधांकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्याच्या घटना उघड झाल्या होत्या. ‘लव्ह जिहाद’च्या या घटनांमध्ये मेरठ आणि…
हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा…
स्वतःच्या मनाप्रमाणे न झाल्यास धर्मांध किती क्रूर आणि अमानवीपणे वागतात, हे यावरून लक्षात येते !
अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! लव्ह जिहादच्या अशा घटनांविषयी एकही पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
योग्य आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या धर्मांधांना फाशी होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे हिंदूंना अपेक्षित !
तुलसी निकेतनमध्ये शेर खान उपाख्य शाहरूख याने दिवसाढवळ्या १९ वर्षीय नैना कौर हिची चाकूने भोसकून हत्या केली
ठाणे येथे एका २१ वर्षीय मुलीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर मागील ६ मासांपासून लैंगिक अत्याचार करणार्या अफताब सय्यद (वय २१ वर्षे) याच्याविरुद्ध…