Menu Close

पुढील १५ वर्षांत अखंड भारत पहायला मिळेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

संत आणि ज्योतिषी यांच्या मते २० ते २५ वर्षांत भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल; पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली, तर…

काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे

विशेष म्हणजे १९९० च्या दशकात आतंकवाद मोठ्या प्रमाणात फोफावला असतांना येथील रजपूत समाजाने काश्मीर सोडला नव्हता. कुलगाम आणि शोपिया जिल्ह्यांतील काही भागांत राजपूत कुटुंबे रहातात.…

केरळमधील एका मंदिरात ‘इफ्तार’चे आयोजन !

 केरळमधील एका मंदिराने शहरातील मुसलमानांसाठी इफ्तार मेजवानीचे आयोजन केले, असे वृत्त ‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील तिरूरजवळ वानियान्नूर येथे हे…

केरळमध्ये साम्यवादी संघटनेच्या मुसलमान नेत्याने ख्रिस्ती तरुणीशी केलेल्या विवाहाला माकपच्या ख्रिस्ती नेत्याकडून विरोध !

माकपचे कोझिकोडे जिल्हाचे सचिव पी. मोहनलाल यांनी म्हटले, ‘लव्ह जिहाद’ असा काही प्रकार नसतो. हा संघ परिवाराच्या धोरणाचा एका भाग आहे ज्या माध्यमातून अल्पसंख्यांकांना लक्ष्य…

तलवार घेऊन हिंदूंच्या दिशेने पळत जाणार्‍या तरुणाला रोखले असता, अन्य एकाने माझ्यावर गोळीबार केला ! – घायाळ पोलीस अधीक्षक

रामनवमीला शहरातील तालाब चौक, शीतलामाता मंदिर आणि सराफ बाजार या परिसरात दंगलीच्या घटना झाल्या होत्या. यावेळी काही घरांना आगही लावण्यात आली. आक्रमणकारी धर्मांधांनी अतिक्रमण करत…

सोनीपत (हरियाणा) येथे आयोजित हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांनी केला हिंदू राष्ट्रासाठी कार्य करण्याचा निर्धार

आज जी हिंदूंची स्थिती इराण , आफ्घानिस्तान , पाकिस्तान ,बांगलादेश आणि काश्मीर मध्ये झाली अशीच हिंदूंची स्थिती आज हरियाणा राज्यात मेवात येथे झाली आहे ,…

धार्मिक तेढ पसरवल्याचे प्रकरणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंद

दिग्विजय सिंह यांनी एक छायाचित्र ट्विट केले, ज्यामध्ये एक तरुण धार्मिक स्थळावर भगवा ध्वज फडकावतांना दिसत आहे.

साबारकांठा (गुजरात) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूकडून घरे विकून पलायन करण्याचा प्रयत्न !

हिंमतनगरच्या मुसलमानबहुल वंजारावासा भागामध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. यात एका हिंदूचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारात हिंदूंच्या ८० घरांवर आक्रमण करण्यात आले होते.

एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची निर्दोष मुक्तता

 एम्.आय.एम्.चे आमदार आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांना आक्षेपार्ह भाषण केल्याच्या प्रकरणी येथील विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

(म्हणे) ‘प्रलय आला, तरी भोंगे काढणार नाही !’ – मालेगाव येथील मौलवी

३ मे या दिवशी काय प्रलय आला, तरी भोंगे काढणार नाही. हे दंगे भडकवण्याचे षड्यंत्र आहे. इथे हुकूमशाही चालणार नाही. कायद्यानुसार राज्य चालते. हे (मनसेचे…