पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाला लागूनच असलेल्या शीवगडावरील बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वेळीच डागडुजी न केल्यामुळे या गडाची दुरवस्था झाली आहे.
‘लोहगडावरही दर्ग्याचे अनधिकृतपणे बांधकाम होत आहे, तसेच गडावर अनधिकृतपणे उरूस साजरा करण्याचे आयोजन केले जात आहे’, असे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले होते.
मुंबईच्या दक्षिण बाजूच्या टोकावर असलेल्या वांद्रेगडाची अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्यास गडाची सर्वच तटबंदी पडण्याची शक्यता आहे.
उत्तरप्रेदशातील मेरठ जिल्ह्यातील नौचंदी येथे १७ जानेवारी या दिवशी धर्मांधांनी पोलीस चौकीवर आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी पोलिसांंना मारहाण केली. जमाव हिंसक झाल्यामुळे विविध पोलीस…
पाकव्याप्त काश्मीरमधील मलिक वसीम नावाच्या एका नागरिकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे साहाय्य मागितले आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. ‘
अलीकडेच कर्नाटकातील भाजप सरकारने ‘कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालय’ उभारण्यासाठी १०० एकर भूमी संमत केली. यानंतर काँग्रेस, जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि कर्नाटकातील पुरोगामी…
भारत सरकारकडून चालू वर्षीच्या ‘अनिवार्य सुट्ट्यां’च्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचीमध्ये १४ ‘अनिवार्य सुट्ट्या’ देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळी आणि दसरा यांच्या सुट्ट्या आहेत.
भारतात हिंदू बहुसंख्यांक असून ते धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी करत आहेत. विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.
पंजाबमध्ये पाठवली जात आहेत, हे सर्व पाहता पंजाबमध्ये काही देशविरोधी तत्त्वे कार्यरत आहेत. त्यांनी खलिस्तानवाद्यांना सोबत घेतले आहे. देशाच्या विरोधात छुपे युद्ध (‘प्रॉक्सी वॉर’) प्रारंभ…
धर्मांध युवक महमंद अशरफ याला चांदौसी चौकात वाहनांची तपासणी करण्यासाठी अडवल्यावर त्याने वाहतूक पोलीस उपनिरीक्षक हरेंद्रसिंह जाट यांना ‘आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ’, अशी धमकी…