साध्वी सरस्वती पुढे म्हणाल्या की, माझा जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या रोखणे, हे माझे कर्तव्य आहे. ‘प्रभु श्रीरामाचे मंदिर बांधणे आणि भारतात गोहत्या बंद करणे’,…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथील जेवन भागात १३ डिसेंबरच्या सायंकाळी पोलिसांच्य बसवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात आतापर्यंत ३ पोलीस हुतात्मा झाले आहेत. या बसमध्ये एकूण १४ पोलीस, तर…
विद्यार्थ्यांचा दप्तरांची तपासणी करतांना एका शिक्षिकेने माझ्या दप्तरातील श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ कचरापेटीत फेकून दिली, असा आरोप येथील बागेश्वरी मार्गावर असलेल्या ‘केंद्रीय विद्यालय-१’ मधील विद्यार्थ्याने केला.…
काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी त्यांचा निर्माता असणार्या पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे कठीण आहे, हेच आतापर्यंत समोर आले…
एका महिलेने दोघा पोलिसांनी छेड काढल्याचा आरोप केला आहे. छेडछाडीचा विरोध केला असता या पोलिसांनी तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.…
काशीमध्ये औरंगजेब आला, तर छत्रपती शिवाजी महाराज उभे ठाकले. कुणी सालार मसूद आला, तर राजा सुहेलदेव यांच्यासारखे वीर योद्धे आपल्या एकतेची शक्ती दाखवून देतात.
वर्ष १९७१ चे युद्ध आपल्याला हेच सांगते की, भारताची धर्माच्या आधारावर झालेली फाळणी, ही ऐतिहासिक चूक होती. पाकिस्तानचा जन्म एका धर्माच्या नावावर झाला; पण तो…
उत्तरप्रदेशातील नोएडा येथेही सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याचे प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या सेक्टर-५४ मधील खरगोश पार्कमध्ये शुक्रवार, १० डिसेंबर या दिवशी आलेल्या शेकडो मुसलमानांना पोलिसांनी…
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आरोप केला आहे, ‘येथील चर्चचे लोक धर्मांतर करत होते. घरोघर जाऊन ते लोकांना ‘उपदेश’ करत होते. त्यांना कार्यकर्त्यांनी रोखले. या वेळी चर्चच्या लोकांकडे…
बडवानी (मध्यप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षण, औषधे आदींचे आमीष दाखवून आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या एका ख्रिस्ती दांपत्याला अटक करण्यात आली आहे. अनार सिंह जमरे…