ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मुसलमान तरुणांना मुसलमान समाजामध्येच विवाह करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात बोर्डाचे सरचिटणीस मौलाना (इस्लामी अभ्यासक ) खालिद सैफुल्लाह…
सध्या नक्षलवाद्यांचा ‘हुतात्मा सप्ताह’ चालू आहे. त्यामुळे नक्षल चळवळीतील अनेक गुपिते पुढे आली आहेत. अरण्यातून छुप्या युद्धाच्या माध्यमातून स्वतःची हिंसक चळवळ चालवणारे माओवादीही आता आपापल्या…
राज्यातील शिक्षण मंडळाच्या ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’च्या (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या) इयत्ता ५ वीच्या ‘ब्लॉसम पार्ट-४’ या क्रमिक पुस्तकात मुलांच्या…
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) कर्नाटकमधील काँग्रेसचे दिवंगत नेते बी.एम्. इदिनब्बा यांच्या येथील ‘मास्तीकट्टेमध्ये’ असलेल्या घरावर धाड घातली.
वाराणसी येथील फूलपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील करखियाव नावाच्या गावातील एका हिंदु कुटुंबाला ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या तिघांना अटक करण्यात आली आहे. विजय कुमार…
देशभक्तीपेक्षा कोणतीही विचारधारा मोठी असू शकत नाही; मात्र शत्रूराष्ट्र चीनशी मित्रता ठेवणार्या डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना फक्त स्वत:ची विचारधारा महत्त्वाची वाटते. त्यांना भारताशी, तसेच भारतीय संस्कृतीशी…
मुरादाबाद येथील लाजपतनगरच्या शिवविहार संकुलामध्ये धर्मांध करत असलेल्या मानसिक छळामुळे ८१ हिंदु कुटुंबांनी स्वतःच्या घरावर ‘घरे विकणे आहे’, असा फलक लावला आहे. धर्मांधांनी या संकुलाच्या…
केंद्रशासनाने म्हटले की, सरकारी योजनांचा उद्देश अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याण आणि विकास करणे, हा आहे. त्याचा लाभ धर्मांतरितांना देण्यात येऊ शकत नाही.
अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद पुखराज गांधी (वय ७१ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ३ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते राजस्थान दौर्यावर…
अकबर आणि जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला. त्यांनी एकमेकांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचा आदरही केला. दोघांच्या नात्यात कधीही धर्म आड आला नाही.…