Menu Close

रेवाडी (हरियाणा) येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांकडून सामूहिक बलात्कार

रेवाडी येथे १० वर्षांच्या मुलीवर ७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या ७ जणांपैकी केवळ १ जण १८ वर्षांचा असून अन्य सर्वजण…

विवाहित आणि अविवाहित युगुल ‘लिव इन रिलेशन’मध्ये राहू शकत नाहीत ! – राजस्थान उच्च न्यायालय

विवाहित आणि अविवाहित युगुल एकत्र ‘लिव इन रिलेशन’मध्ये राहू शकत नाहीत, असा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी दिला आहे. यात २९ वर्षीय…

बांका (बिहार) येथील स्फोट देशी बॉम्बचाच असल्याचे उघड !

हा बॉम्ब तेथेच एका कंटेनरमध्ये ठेवला होता. तो फुटल्यानंतर मौलाना अब्दुल मोबीन यांचा गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती आता समोर आली आहे. हा मदरसा अनधिकृत…

हेरगिरीसाठी चालवण्यात येणार्‍या बेंगळुरू येथील अवैध दूरभाष केंद्रावर पोलिसांची धाड !

कर्नाटक पोलीस आणि सैन्याचा गुप्तचर विभाग यांनी येथे अवैधरित्या चालवण्यात येणारे दूरभाष केंद्र (टेलिफोन एक्सचेंज) यांवर धाड टाकून ते बंद केले. या केंद्रात आंतरराष्ट्रीय कॉल…

चीन आणि पाक यांच्याकडून लडाख सीमेजवळ लढाऊ विमानांकडून बॉम्बफेकीचा सराव

चीनने लडाख सीमेवरील त्याच्या तिबेटमधील भागामध्ये लढाऊ विमानांद्वारे युद्धसराव चालू केला आहे. या सरावामध्ये पाकच्या वायूदलाचाही सहभाग आहे. चीनकडून थेट बॉम्बफेक करण्याचाही सराव करण्यात येत…

नवनीत राणा यांची खासदारकी रहित करण्याची न्यायालयात मागणी करणार ! – अधिवक्ता राघव कवीमंडन

अपक्ष खासदार नवनीत राणा कौर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी एक याचिका अमरावती येथील शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात प्रविष्ट…

मंदिरांची भूमी सदैव मंदिरांकडेच राहील ! – मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मंदिरांना दान देणार्‍यांच्या इच्छेविरुद्ध भूमी कुणाला देऊ नये. भूमी सदैव मंदिरांकडेच राहील. मंदिरांच्या भूमीवर ज्या समुदायातील लोकांचे हित सामान्यतः अवलंबून असते, अशा प्रकरणांमध्ये हा कायदा…

सिंहभूम (झारखंड) येथील ‘मदर तेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये गेल्या ४ वर्षांपासून अनेक मुलींचे लैंगिक शोषण

सिंहभूम येथील ‘मदर टेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आश्रयगृहाचे संचालक हरपालसिंह थापर आणि त्यांची पत्नी पुष्पा…

देशात धर्मांधांची वाढती लोकसंख्या हेच अखंड भारताच्या विभाजनाचे मूळ कारण ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘जम्बू टॉक्स’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जम्बू टॉक्स’चे संचालक श्री. निधीश गोयल यांनी केले. या…

भौतिक विकासासह आत्मिक विकास केला, तरच मनुष्य यशस्वी आणि आनंदी जीवन जगू शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आपत्कालीन स्थितीत मन सकारात्मक ठेवण्यासाठी ‘ऑनलाईन श्रद्धा संवाद’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.