Menu Close

पुत्तूरू (कर्नाटक) येथे धर्मांधाकडून दुकानात घुसून तरुणीचा विनयभंग

 कर्नाटक आणि केरळ राज्यांच्या सीमेवर असलेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेट्टणिगे मुड्नुरू गावातील ६० वर्षांच्या इब्राहिम कुक्काजे याने औषधांच्या दुकानात घुसून महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केला. या…

‘वॉर्नर ब्रदर्स’ आस्थापनाच्या व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळले !

‘वॉर्नर ब्रदर्स’ या अमेरिकेतील चित्रपट निर्मिती करणार्‍या आस्थापनाकडून लहान मुलांच्या शिक्षणाविषयी व्हिडिओही बनवले जातात. अशाच एका व्हिडिओमध्ये भारताच्या मानचित्राचा अवमान करण्यात आला आहे. या आस्थापनाच्या…

कोलकाता येथील भाजपच्या कार्यालयाजवळ सापडले ५१ गावठी बॉम्ब !

कोलकाता येथील भाजपच्या कार्यालयाजवळ ५१ गावठी बॉम्ब सापडले आहेत. एका पिशवीमध्ये हे बॉम्ब ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळताच बॉम्बनाशक पथक घटनास्थळी पोचले. हे सर्व बॉम्ब…

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने…

मदरसे धार्मिक असल्याने राज्य सरकार त्यांना अर्थसाहाय्य का करते ?

 केरळमधील मदरसे एका धार्मिक उपक्रमात सहभागी असतांना त्यांच्यासाठी राज्य सरकारने अर्थसाहाय्य करण्याचे कारणच काय ?, असा प्रश्‍न केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. महंमद आणि न्यायमूर्ती…

आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील भाजपच्या नगरसेवकाची हत्या

 पुलवामा जिल्ह्यातील त्रालमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत आतंकवादी…

कोरोनाची तिसरी लाट भयानक असेल !

 कोरोनाचे संकट अजून १० वर्षे रहाणार आहे. २० जून या दिवशी कोरोनाची दुसरील लाट अल्प होणार आहे; मात्र नंतर तिसरी लाट येणार आहे. ती भयानक…

भारतात धर्मांतरबंदी कायदा करून सर्वांसाठी समान न्याय लागू करावा ! – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय

भारतात मात्र सध्या नावाचेच संविधान आहे. प्रत्येक जाती-धर्म आणि पंथीय यांसाठी वेगवेगळे असे ‘बहु विधान’ पद्धतीचे कायदे लागू आहेत. जोपर्यंत सर्वांना समान कायदा आणि न्याय…

प्रसारमाध्यमांच्या गुलामी मानसिकतेने घातलेला सेक्युलरवादाचा बुरखा हटवणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

पत्रकारितेमध्ये हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. हिंदूंवर झालेल्या अत्याचारांना सेक्युलरवादी प्रसारमाध्यमे ‘कायदा सुव्यवस्थेचे प्रकरण’ असे नाव देतात. देशात धर्मांधांनी गृहयुद्ध आधीच…

जयपूर (राजस्थान) येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करून मुसलमान समाजसेवकाच्या अंत्यसंस्काराला १५ सहस्रांहून अधिक लोकांची उपस्थिती !

जयपूर  येथील समाजसेवक हाजी रफअत अली यांच्या अंत्यसंस्कारला सहस्रो लोकांनी सहभागी होऊन कोरोना नियमांचे उल्लंघन केले. या लोकांनी मास्क घातला नव्हता आणि सामाजिक अंतरही राखले…