आसाम-नागालँडच्या सीमेवरील पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ‘दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी’ या आतंकवादी संघटनेच्या ८ आतंकवाद्यांना ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके ४७…
नौदलाच्या शोध मोहिमेनंतर ‘मुंबई हाय’ येथे समुद्रात बुडालेले ‘पी ३०५’ हे जहाज येथील हिरा तेल विहिरीजवळ समुद्रात ३० मीटर खोलीवर सापडले आहे. चक्रीवादळाची सूचना देऊन…
उच्च, नीच, धर्म, जाती, गरीब, श्रीमंत असा कोणताच भेद नसलेले सर्वसमावेशक असे एक छत म्हणजे ‘सनातन संस्था’ आहे आणि तिचे मुखपत्र म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’…
इस्रायलने कारगिल युद्धाच्या वेळी भारताला युद्धसामुग्री देऊन साहाय्य केले होते. हे आपण कधीही विसरता कामा नये; पण आज इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धात आपण पॅलेस्टाईनचे…
विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली. यात सुमन हिप्रिया, अमियकुमार भुइया आणि जयंत मल्ला बरुआ यांचा…
भारताची राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केली आहे. यासाठी त्यांनी…
कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशभरात ४२० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. यांतील १०० डॉक्टर एकट्या देहलीमधील आहेत.
सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ‘१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण चालू करतांना केंद्राने ना लसींच्या साठ्याचा आढावा घेतला, ना जागतिक आरोग्य संघटनेची…
एन्.सी.ई.आर्.टी.च्या ५ वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मेरीगोल्डच्या युनिट ८ मधील ‘द लिटिल बुली’ या धड्यामधून जाणीवपूर्वक हिंदूंच्या देवतेचा अवमान करण्याचा प्रयत्न गेली १४ वर्षे होत आहे.…
भारतीय वायूदलाचे मिग २१ हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरून या विमानाने…