‘इंडिया’ आघाडीतील एक घटक असणार्या द्रमुकच्या मंत्र्यांच्या सनातन धर्म नष्ट करण्याचे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून त्यावर प्रहार केला.
राज्यातील खटीमा येथे आदिवासींच्या शाळेमध्ये १०० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शिवणकाम करणारे शकील आणि महंमद उमर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
‘एन्.आय.ए.’ने केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा एक तळ उद्ध्वस्त करून नबील अहमद नावाच्या एका आतंकवाद्याला अटक केली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून तो केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’साठी…
पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्यप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांतील घटना पहाता देशाची राजधानी देहली ही प्रतिवर्षी हिंसाचारामध्ये होरपळून निघाली आहे. यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हिंदु समाजाला घेरून आक्रमणे केली गेली.
देशाचे स्वातंत्र्य अबाधित रहावे; म्हणून आपल्या वीर सैनिकांनी हौतात्म्य स्वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्यांनी मात्र देशभक्तांचा त्याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्वतःची…
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर या दिवशी ही वाघनखे…
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वत: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ऑक्टोबर मासात इंग्लंडलाजाणार…
वडोदरा (गुजरात) – वडोदरा पोलिसांनी मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्या हिंदु तरुणांना लक्ष्य केल्याच्या प्रकरणी ४ मुसलमानांना अटक करण्यात आली आहे.
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ ही पद्धत निरोगी आणि सामाजिक स्थैर्य यांचे लक्षण म्हणता येणार नाही.