Menu Close

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अंनिसच्या ट्रस्टमधील आर्थिक घोटाळ्यांची चौकशी का नाही ? – हिंदु जनजागृती समिती

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिसचे) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ‘डॉ. दाभोलकर कसे महान समाजसेवक होते’, हे दर्शवण्यासाठी…

चिनी राख्यांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे तेलंगणमधील सिकंदराबाद आणि इंदूर येथे आंदोलन !

शत्रूराष्ट्र असलेल्या चीनच्या राख्यांचा बहिष्कार करण्याविषयी जनमानसांत जागृती व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तेलंगणची राजधानी भाग्यनगरच्या शेजारील सिकंदराबाद या शहरात, तसेच इंदूर (निजामाबाद) येथे…

चिखली (जिल्हा कोल्हापूर) येथील पूरग्रस्तांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वाटप

पुराने प्रभावित झालेल्या गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाण्याच्या बाटल्या, चादरी आदी जीवनावश्यक वस्तू ग्रामपंचायत कार्यालयात सुपुर्द करण्यात आल्या. या वेळी गरजूंना मेणबत्त्यांचे वाटप करण्यात…

रक्तदान शिबिरात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागरिकांना रोगप्रतिबंधक औषधे

येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या…

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन् कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य, तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दक्षिण कन्नड (कर्नाटक) जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे पूरग्रस्तांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले साहाय्य

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.

महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे पूरग्रस्तांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले साहाय्य

पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती…

संभाजीनगर, जालना आणि अंबड येथे घंटानादाद्वारे हिंदु जनजागृती समितीकडून मोदी सरकारचे अभिनंदन

केंद्रातील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कलम रहित करण्यासाठी देशभक्त, नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विविध…

तळोजा येथे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांच्या वतीने सरकारचा अभिनंदनपर कार्यक्रम

तळोजा (पनवेल) येथे ७ ऑगस्ट या दिवशी ३७० कलम रहित केल्यानिमित्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांनी घोषणा देऊन सरकारचे अभिनंदन केले.

काश्मीरला अन्याय्य कलमांच्या जोखडातून मुक्त केल्याविषयी यावल आणि पाळधी (जळगाव) येथे आनंदोत्सव

हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी काश्मीरमधील ३७० आणि ३५ अ ही अन्याय्यकारी कलमे हटवल्याने काय लाभ होणार आहेत ? याविषयी सर्वांचे उद्बोधन केले.