Menu Close

‘हिंदु नेत्यांच्या निर्घृण हत्यांच्या षड्यंत्राचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा !’

गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना वेचून किंवा त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना ठार मारणे अशा घटना…

‘पुलवामा आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर देश संकटात असल्याने ‘सनबर्न’ला दिलेली मान्यता रहित करा !’

देश संकटात असतांना अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्‍वभूमी लाभलेला आणि महसूलबुडव्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला दिलेली मान्यता शासनाने रहित करावी. गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे, अशा मागण्या हिंदु…

मत्तीवडे (कर्नाटक) येथे राष्ट्रप्रेमींकडून हुतात्म्यांना श्रद्धांजली !

कोगनोळी (जिल्हा बेळगाव) येथून नजीकच असणार्‍या मत्तीवडे येथील ग्रामस्थ, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात…

आतंकवादाचे केंद्र बनलेल्या पाकिस्तानवर सैनिकी कारवाई करून त्याला नष्ट करा : राष्ट्रप्रेमींची मागणी

जमशेदपूर (झारखंड) येथे पुलवामा आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या समाप्तीनंतर राष्ट्रप्रेमींनी पंतप्रधानांच्या नावे लिहिलेले एक निवेदन पूर्व सिंहभूम जिल्ह्याचे वरिष्ठ…

जिहादी आतंकवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी कृतीप्रवण व्हा : सतीश कोचरेकर

घाटकोपर (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. १५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी या हिंदु राष्ट्र्र्र-जागृती सभेचा लाभ घेतला.

आतंकवाद निर्मितीचे केंद्र असणार्‍या पाकिस्तानला नामशेष करा : सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांची मागणी

केंद्रशासनाने जनभावना लक्षात घेऊन आतंकवाद निर्मितीचे केंद्र असलेल्या पाकिस्तानच्या विरोधात तातडीने कारवाई करून त्याला नामशेष करावे, अशी मागणी सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली

काश्मीरमधील आक्रमणाचा उचगाव येथील हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

काश्मीर येथे केंद्रीय राखीव दलाच्या सैनिकांवर आक्रमण करणार्‍या घटनेचा येथील हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र निषेध केला. या वेळी पाकिस्तानात घुसून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

भारतीय सैन्यावरील आतंकवादी आक्रमणाचे राष्ट्रप्रेमींकडून भारतभर संतप्त पडसाद !

भारतभरात ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, अनेक राष्ट्रप्रेमी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या कार्यकर्त्यांनी पाकच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत आंदोलने करून पाकवर प्रतिआक्रमण…

भारताला आता संरक्षण मंत्री नको,तर युद्धमंत्री हवा आहे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

देशात युद्धाची परिस्थिती नसतांनाही सीमेवर जवानांचे हुतात्मा होणे आपल्या देशासाठी लज्जास्पद आहे. शत्रूदेशाचा कायमचा बिमोड करण्यासाठी भारताला आता संरक्षण मंत्री नको, तर युद्धमंत्री हवा आहे…

सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता करावी : कपिल मिश्र

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ता हवी असणार्‍या राजकीय पक्षाने हिंदूंच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता केली पाहिजे, असे प्रतिपादन नवी देहली येथील अपक्ष आमदार तथा ‘हिंदु चार्टर’चे श्री. कपिल…