Menu Close

केंद्रशासनाला ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘पनून कश्मीर’ यांना मान्यता द्यावीच लागेल ! – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर

वर्ष २०१६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठरल्याप्रमाणे वर्षभरात ‘एक भारत अभियान’ ही देशव्यापी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. त्या अंतर्गत ६० जाहीर सभांतून काश्मिरी…

‘पनून कश्मीर’ हा जिहादी आतंकवाद आणि विघटनवाद यांवर विजय मिळवण्याचा मंत्र ! – डॉ. अजय च्रोंगू, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘पनून काश्मीर’

वर्ष १९४७ मध्ये भारतापासून पाक वेगळा झाला आणि त्यानंतर पाकने भारतावर आक्रमण केले. पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेतला. म्हणजे आता काश्मीर भारतापासून वेगळा झाला, तर ते…

काश्मिरी हिंदूंवरील प्रेमाने भारलेले ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ उद्बोधन सत्र !

‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्रामध्ये ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल, श्री.…

निधर्मीवादाद्वारे हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिन्दू, झारखंड

देशामध्ये शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असतांनाही केंद्रशासन सध्या मुसलमानांवर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ५०० कोटी रुपयांच्या विविध योजना आणि अनुदान देत आहे.

कन्हैयाकुमार’सारख्या राष्ट्रविरोधी प्रवृत्ती हे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ सारख्या संस्थांचे फलित ! – श्री. नीरज अत्री, ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड कम्पॅरिटिव्ह स्टडी’

अहिंदू पंथांविषयी खोटी माहिती देऊन त्याविषयी एक सहानुभूती निर्माण करण्यात आली आहे. अशा अभ्यासामुळेच कन्हैयाकुमारसारखे विद्यार्थी सिद्ध होतात आणि देशविरोधी कृत्यांत सहभागी होतात.

लोकशाहीचाच उपयोग करून काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्याचे राष्ट्रघातकी षड्यंत्र ! – श्री. अजय च्रोंगू, ‘पनून काश्मीर’

फुटीरतावादी नेत्यांपैकी काही जणांना समवेत घेऊन काश्मीरची समस्या सोडवण्याचा भारत शासनाचा प्रयत्न तकलादू आणि काश्मीरला विनाशाकडे नेणारा आहे.

देशहितासाठी पंतप्रधान मोदींनी इतिहासतज्ञांनी केलेल्या मागण्या कार्यान्वित कराव्यात ! – अनिल धीर, भारत रक्षा मंच

भारताच्या स्वाभाविक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी श्री. मोदींनी पावले उचलावीत. भारताचे वैश्‍विक हितासाठीचे वैद्यकीय, गणिती आदी शास्त्रांतील प्राचीन योगदान जगासमोर आणावे.

देशात गोवंशहत्या बंदी कायदा व्हायलाच हवा ! – प.पू. साध्वी सरस्वतीजी

केवळ भाजप शासनाच्या ‘गाय वाचवा’ या धोरणाला विरोध करण्यासाठी केरळ राज्यात गायीची हत्या करून ‘बीफ’ खाण्यात आले. हे अत्यंत निषेधार्ह असून अशा लोकांना निश्‍चित कठोर…

हिंदूंवर कितीही अन्याय केला, तरी हिंदु राष्ट्र येणारच ! – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

हिंदुत्वनिष्ठ शासन भारतात आल्यानंतर देशात हिंदु राष्ट्र आल्याचा भ्रम हिंदूंना झाला. संसदेतील लोकप्रतिनिधींवरच गंभीर आरोप आहेत, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही.

हिंदूंनो, वीरत्व धारण करा ! – यति मां चेतनानंद सरस्वतीजी, हिंदू स्वाभिमान, डासना, उत्तरप्रदेश

जेव्हा इस्लामी जिहादी आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, तेव्हा हिंदू त्यांना केवळ लुटारू समजत होते; मात्र सर्वच आक्रमकांनी हिंदूंच्या धार्मिक तत्त्वांवरही आक्रमणे केली. अहिंसेच्या तत्त्वाची अयोग्य…