Menu Close

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जिहादी कट्टरतेवर बनणार ‘टिपू’ चित्रपट !

टिपू हा महान स्वातंत्र्यसैनिक असल्याचे पाठ्यपुस्तकांतून खोटे सांगितले गेले असून त्याचे काळेकुट्ट वास्तव समाजासमोर येणे आवश्यक असल्याचे मत ‘टिपू (द स्टोरी ऑफ अ फॅनॅटिक सुल्तान’)…

जे.एन्.यू.मध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा विरोध !

येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (जे.एन्.यू.मध्ये) ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होतेे. या वेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस्.एफ्.आय.) या साम्यवादी…

मुंबईमध्‍ये मशिदीवरील भोंग्‍यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष !

मशिदीवरील भोंग्‍यामुळे होणार्‍या त्रासाच्‍या विरोधात पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्‍याप्रकरणी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने ३ मे या दिवशी पोलीस उपायुक्‍तांना न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचा आदेश…

एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

समलैंगिक विवाहाला मान्यता देऊन या देशाची आणखी अधोगतीकडे वाटचाल चालू होईल याचा सरकार आणि समाज यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा, असे प्रतिपादन अधिवक्ते सुभाष झा यांनी…

श्रीराम आणि श्रीकृष्ण समजून घेतल्यास समर्थ भारत घडेल ! – शरद पोंक्षे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

जगातील सर्व देश महासत्ता होण्यासाठी धडपडतात; परंतु एकमेव भारत देश ‘विश्वगुरु’ होण्यासाठी धडपडत आहे. शस्त्रांच्या आधारावर महासत्ता बनता येऊ शकते; मात्र ‘विश्वगुरु’ होण्यासाठी संस्कार आणि…

बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या कार्यामध्ये अहिंदूंना सहभागी करून घेऊ नये ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे.

काश्मिरी हिंदूंविषयी सरकारची उदासीनता ! – डॉ. अजय श्रुंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर

जम्मू-काश्मीरमधील हिंदूंविषयी सरकारची उदासीनता आहे. काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाला अजूनही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही. सरकार त्यांना ‘निर्वासित’ असे संबोधते.

सनातन धर्माला मनुष्यासह प्राणीमात्राचीही चिंता ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

जर संप्रदायांच्या शिक्षणासमवेत सनातन धर्म आणि शास्त्र यांच्या मूलभूत गोष्टी शिकवण्यात आल्या, तर आपण सनातन धर्माशी जोडलेले राहू. आज कुटुंब, मंदिर, गुरुकुल आणि विश्वविद्यालय यांच्या…

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या बाँबस्फोटात १० सैनिक वीरगतीला प्राप्त !

नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या भागात घडवून आणलेल्या बाँबच्या स्फोटात डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डचे १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले, तसेच वाहनचालकाचा मृत्यू झाला. ही घटना २६ एप्रिलच्या…

सुरक्षादलावरील आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात निर्णायक प्रत्युत्तराची प्रतीक्षा ! – पनून काश्मीर

जम्मू-काश्मीरच्या राजोरी-पुंछ येथे नुकत्याच सुरक्षादलावर झालेल्या भीषण आतंकवादी आक्रमणाने संपूर्ण देश हादरला आहे. या आतंकवादी आक्रमणाच्या विरोधात जनता भारत सरकारकडून निर्णायक प्रत्युत्तराची वाट पहात आहे,…