Menu Close

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार – उन्मेष पाटील, खासदार, भाजप

 ‘खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी तिकीट आकारणीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीन’, असे आश्वासन जळगावमधील भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिले.

परीक्षाकाळात ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा ! – सुराज्य अभियान

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने करण्यात आली आहे.

खलिस्तानची भावना कायम रहाणार असून तुम्ही ती दाबू शकत नाही !

खलिस्तानची मागणी ही दुःख दूर करण्यासाठी केली जात आहे. ती आमच्या अस्तित्वासाठी आहे. खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही, असे विधान…

गोवा येथील आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र बंद

गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा देणार्‍या आग्वाद किल्ला (गडाच्या) संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र सरकारने बंद केले.

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

मशिदींसाठी ‘वक्‍फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी सुद्धा ‘स्‍वतंत्र चर्च समिती’ (डायोसेशन बोर्ड) आहे. हिंदूंच्‍या मंदिरांसाठी सुद्धा समिती किंवा मंडळाची स्‍थापना व्‍हायला हवी. हिंदूंच्‍या मंदिरांचे सुव्‍यवस्‍थापन व्‍हावे,…

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

मशिदींसाठी ‘वक्‍फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी सुद्धा ‘स्‍वतंत्र चर्च समिती’ (डायोसेशन बोर्ड) आहे. हिंदूंच्‍या मंदिरांसाठी सुद्धा समिती किंवा मंडळाची स्‍थापना व्‍हायला हवी. हिंदूंच्‍या मंदिरांचे सुव्‍यवस्‍थापन व्‍हावे,…

दुर्गाडी (ठाणे) गडाचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली !

दुर्गाडी गडावरील श्री दुर्गादेवीचे मंदिर हे ‘मैलिस-ए-मुशवरीन मशीद’ असल्याचा दावा करून त्याविषयीचा खटला वक्फ मंडळाकडे हस्तांतरित करण्याची मागणी काही स्थानिक मुसलमानांनी केली होती. कल्याण जिल्हा…

छत्रपतींचे विचार हे स्वधर्म आणि स्वदेश यांसाठी बलीदान देणार्‍यांचे स्फूर्तीस्थान – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

छत्रपतींनी केवळ ५० वर्षांमध्ये अनेक लढायांचे नेतृत्व केले असे नव्हे, तर त्या कालखंडामध्ये पराभूत मानसिकता पालटून जनतेला ऊर्जा देण्याचे, हिंदूंना अपमानित करणार्‍यांना धडा शिकवण्याचे, तसेच…

‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर करण्यास हरकत नाही; मात्र ‘औरंगाबाद’चा विचार चालू !

जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

राज्यात द्वेष आणि जातीयवाद पसरवणार्‍यांचा बंदोबस्त करा – हिंदु जनजागृती समिती

‘श्री समर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा तथा पद्मश्री पूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष 2022 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे; खरे तर या पुरस्काराने…