जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथील छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने सोमवार, २२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता श्रीमंत कोकाटे यांचे राजर्षी शाहू नाट्यगृह येथे…
या देशाला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. तो देशाला घातक आहे. हा देश निधर्मी आहे. यासाठी देशविघातक शक्तीविरुद्ध एकत्र आले पाहिजे, असे हिंदुद्वेषी वक्तव्य…
लखनौ – अयोध्येतील राममंदिर उभारण्याच्या संदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. अशा वेळी घटनेच्या विरोधात जाऊन राममंदिर उभारण्याविषयी बोलणारे देशातील आतंकवादीच आहेत, अशी गरळओक बहुजन…
रामायण आणि महाभारत ज्यांनी लिहिले त्यांनी स्वत: इतिहास लिहिल्याचा दावा कधीही केला नाही. त्यामुळे रामायण आणि महाभारत ही मिथके आहेत, असे हिरवे फुत्कार इतिहासाचे अभ्यासक…