Menu Close

काश्‍मिरी हिंदूंच्‍या समस्‍यांकडे सरकारचे दुर्लक्ष – राहुल कौल, पनून कश्‍मीर

 काश्‍मीरमध्‍ये झालेला हिंदूंचा वंशविच्‍छेद हा धार्मिकच असून त्‍याची कायद्यानुसारच चौकशी झाली पाहिजे. पंतप्रधान योजनेअंतर्गत काश्‍मीरमध्‍ये नोकरी करत असलेल्‍या काश्‍मिरी हिंदूंना गेले ४ मास वेतन दिलेले…

सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

नरसंहाराकडे आताची राजकीय प्रणालीही दुर्लक्ष करत असल्याने त्याला राजाश्रय मिळत आहे. काश्मीरमधील प्रशासन हे सरळसरळ जिहादींना प्रोत्साहन देत आहे. तेच हिंदूंच्या नरसंहाराला उत्तरदायी आहेत. काश्मीरमधील…

भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

काश्मिरी हिंदूंनी गेल्या 32 वर्षांत धार्मिक नरसंहाराचा सामना केला आहे. या नरसंहाराकडे आताची राजकीय प्रणालीही दुर्लक्ष करत आहे. ज्या ‘जिहाद’मुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्याची…

काश्मीरमध्ये ‘होमलॅण्ड’ (स्वतःची भूमी) मिळाल्यासच विस्थापित काश्मिरी हिंदू परततील : पनून कश्मीर

काश्मीरमध्ये ‘होमलॅण्ड’ (स्वतःची भूमी) मिळाल्यासच विस्थापित  काश्मिरी हिंदू खोर्‍यात परत जातील, असे प्रतिपादन विस्थापित काश्मिरी हिंदूंसाठी कार्यरत असणार्‍या ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे अध्यक्ष श्री. अश्‍वनीकुमार…

जम्मू येथे काश्मिरी हिंदूंच्या ‘वंशविच्छेद दिना’निमित्त विस्थापित काश्मिरी हिंदूंची निदर्शने

जम्मू येथे रहात असलेल्या निर्वासित काश्मिरी हिंदूंनी २८ वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेद दिनानिमित्त येथील राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

काश्मीर पाठोपाठ आता जम्मूवरही जिहाद्यांची वक्रदृष्टी !

काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. गेल्या अडीच दशकांपासून इस्लामी आतंकवादाने येथील हिंदूंना परागंदा होण्यास भाग पाडले. फाळणीच्या वेळीच राज्यकर्त्यांनी केलेल्या घोडचुकांचे परिणाम आता भोगावे लागत…

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा राजकीय नव्हे, तर धार्मिक प्रश्‍न ! – श्री. राहुल कौल

काश्मिरी नागरिक नव्हे, तर फक्त काश्मिरी हिंदू विस्थापित झाले आहेत, हे सूत्र येथे लक्षात घ्यावे लागेल आणि म्हणूनच काश्मिरी हिंदूंची ‘घरवापसी’ हे सूत्र नसून इस्लामी…

काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा वंशविच्छेदावर उपाय ! – डॉ. अजय च्रोंगू

शासनकर्त्यांकडून काश्मीर समस्या चुकीच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा या वंशविच्छेदावर एक उपाय आहे. काश्मिरी हिंदू मातृभूमीत परत गेले,…

पनून काश्मीर संघटनेकडून अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा जाहीर निषेध

आंदोलन अलका टॉकीज येथे येथे करण्यात आले. काश्मीरमध्ये झालेला अतिरेकी हल्ला आणि त्याठिकाणी होणारे भारतीय सैन्याचे हाल किंवा त्यांच्यावर होणारी दगडफेक यावर भारत सरकारने लवकर…

काश्मीर मधील जिहादी आतंकवाद रोखण्यासाठी ‘पनून कश्मीर’ची निर्मिती आवश्यक ! – श्री. राहुल राजदान, ‘युथ फॉर पनून काश्मीर’

काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या कह्यात असणारीच मंदिरे शिल्लक आहेत. तेथे धर्मांधांची कट्टरता वाढली आहे. तेथील मूळ काश्मिरी भाषा नामशेष करून ‘उर्दू’ भाषा रूजवण्यात येत आहे.