Menu Close

केंद्रशासनाला ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘पनून कश्मीर’ यांना मान्यता द्यावीच लागेल ! – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर

वर्ष २०१६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठरल्याप्रमाणे वर्षभरात ‘एक भारत अभियान’ ही देशव्यापी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. त्या अंतर्गत ६० जाहीर सभांतून काश्मिरी…

‘पनून कश्मीर’ हा जिहादी आतंकवाद आणि विघटनवाद यांवर विजय मिळवण्याचा मंत्र ! – डॉ. अजय च्रोंगू, राष्ट्रीय अध्यक्ष, ‘पनून काश्मीर’

वर्ष १९४७ मध्ये भारतापासून पाक वेगळा झाला आणि त्यानंतर पाकने भारतावर आक्रमण केले. पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेतला. म्हणजे आता काश्मीर भारतापासून वेगळा झाला, तर ते…

काश्मिरी हिंदूंवरील प्रेमाने भारलेले ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ उद्बोधन सत्र !

‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्रामध्ये ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल, श्री.…

लोकशाहीचाच उपयोग करून काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्याचे राष्ट्रघातकी षड्यंत्र ! – श्री. अजय च्रोंगू, ‘पनून काश्मीर’

फुटीरतावादी नेत्यांपैकी काही जणांना समवेत घेऊन काश्मीरची समस्या सोडवण्याचा भारत शासनाचा प्रयत्न तकलादू आणि काश्मीरला विनाशाकडे नेणारा आहे.

हिंदू संघटन आणि एकसंध भारत यांसाठी हिंदू अधिवेशन ! – राहुल कौल

हिंदू संघटन आणि राष्ट्रीयत्व यांना प्राधान्य देऊन हिंदु राष्ट्राचा उद्घोष करण्यासाठी गोव्यातील रामनाथी येथे ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. आज…

१४ टक्के मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला, तर काश्मिरी हिंदूंसाठी पनून कश्मीर का नाही ? – राहुल कौल

युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल इंदूर (मध्यप्रदेश) येथील मराठी समाज भवनामध्ये भारत स्वाभिमान मंचच्या प्रथम वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेले अधिवेशन आणि एक…

चेन्नई येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांंकडून पनून कश्मीरसाठी आंदोलन

चेन्नई येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र पनून कश्मीर प्रांत निर्माण करण्याच्या मागणीसाठी २७ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले.

चेन्नई येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांंकडून पनून कश्मीरसाठी आंदोलन

चेन्नई येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र पनून कश्मीर प्रांत निर्माण करण्याच्या मागणीसाठी २७ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले.

राजापूर (रत्नागिरी) : कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण दाखवत प्रशासनाने ऐनवेळी आंदोलनास अनुमती नाकारली

धर्मांध मुसलमान नेते आणि मौलवी हिंदूंना आणि पंतप्रधानांना लक्ष करत निरनिराळे फतवे काढत असतात, त्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत नाही का ?

प्रत्येक हिंदूने स्वसंरक्षणासाठी सिद्ध असायला हवे ! – कु. प्रियांका लोणे

काश्मीरमध्ये २७ वर्षांपूर्वी जे घडले, तीच परिस्थिती आज देशाच्या विविध भागांत पहायला मिळत आहे. एका रात्रीत ४ लक्ष ५० सहस्र काश्मिरी हिंदूंना स्वतःच्याच देशात विस्थापित…