Menu Close

तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांस मुक्त करा !

‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’…

वसिष्ठऋषींनी स्थापन केलेली केळझर (जिल्हा वर्धा) येथील ‘वरद विनायक’ श्री गणेशमूर्ती !

वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे ‘वरद विनायक’ श्री गणपतीचे मंदिर असून ते सर्वदूर सुपरिचित आहे. केळझर हे नागपूरहून ५२ किमी अंतरावर असून टेकडीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य…

श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा उच्चाधिकार समितीकडे देणार ! – चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त

श्री. चंद्रकांत दळवी यांनी मंदिर सुरक्षा आणि वाहनतळाचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या अनुषंगाने आवश्यक स्थळांना भेटी देऊन पाहणी केली.

विष्णू अवतार कल्कीचे भारतातील एकमेव मंदिर

हिंदू पुराणातून भगवान विष्णुचे दहा अवतार वर्णन केले गेले आहेत. त्यातील नऊ अवतार झाले असून दहावा कल्कीचा अवतार कलीयुग संपून सत युग सुरू होत असताना…