जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील १९ वर्षीय हिंदु आदिवासी तरुणीची ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या अंतर्गतच हत्या झाली आहे, असा आरोप येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे…
येथील महावीरी आखाड्याच्या मिरवणुकीवर मशिदीजवळ झालेल्या वादातून धर्मांध मुसलमानांकडून मशिदीवरून दगडफेक करण्यात आली. यात ६ हून अधिक पोलीस घायाळ झाले, तर दोन्ही बाजूंकडून काही जण…
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर असतांना बांगलादेशातील हिंदूंवर सतत होणार्या अत्याचारांकडे त्यांचे लक्ष वेदण्यासाठी येथील जंतरमंतरवर ६ सप्टेंबर या दिवशी निदर्शने आयोजित केली होती;…
चोपडा तालुक्यातील धानोरा येथे ४ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी निरपराध गणेशभक्तांवर पोलिसांनी विनाकारण अमानुष लाठीमार केला. यात अनेक जण घायाळ झाले असून…
देशभरात अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणार्यांनी अलीकडच्या काळात गोव्यात मोर्चा वळवल्याचा निष्कर्ष काही अन्वेषण यंत्रणांनी काढला आहे.
इतिहासाचा साक्षीदार असलेल्या विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास पुरातत्व विभागाकडून विलंब होत असून विशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
अधिक तिकीटदर आकारल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी २८ ऑगस्ट या दिवशी ‘वैभव ट्रॅव्हल्स’च्या विरोधात पोलीस आणि मोटार…
येथील शामली मार्गावरील गोशाला बाजारातील नरेंद्रकुमार सैनी नावाच्या शिंप्याला (शिवणकाम करणार्याला) त्याच्या दुकानामध्ये एक पत्र पाठवण्यात आले आहे.
आमदार टी. राजा सिंह यांना २३ ऑगस्ट या दिवशी पोलिसांनी घरातून अटक केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेत असतांना ते म्हणाले होते, ‘पोलीस नेमके काय करणार, हे…
नागपाडा (भायखळा) येथे २१ ऑगस्टच्या रात्री गणपतीच्या मूर्तीचा आगमन सोहळा चालू असतांना धर्मांधांनी अंडी फेकून मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला.