काँग्रेसच्या काळात सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या, स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या कायद्यांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रदिनी जय जवान घोषणेच्या दिवशी जय किसान घोषणा…
अशा प्रकारे हिंसा करून सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याच्या प्रकरणी आणि हिंसाचार्यांवर नियंत्रण न केल्याच्या प्रकरणी शेतकरी आणि पोलीस दोघांकडून हानी वसूल केली पाहिजे !
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि अवमान करणार्यांवर कारवाई करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने समन्स बजावण्यात वेळ न घालवता थेट या वेब सिरीजवर बंदी घालून वेब सिरीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सॉर बोर्ड स्थापन करावा, अशीच हिंदूंची मागणी आहे…
धर्मांध काँग्रेस नेत्याकडून पक्षातील महिला पदाधिकार्याला विवाहाचे आश्वासन देऊन ४ वर्षे लैंगिक शोषण
प्रत्येक राजकीय पक्षांत अशा वासनांधांचा भरणा असल्याने असे राजकारणी लोकांना नैतिकता कधीतरी शिकवू शकतील का ? यासाठी धर्माचरण करणार्या धर्माधिष्ठित शासनकर्त्यांच्या हिंदु राष्ट्राला पर्याय नाही…
धर्मांध कसाई हेही आतंकवाद्यांप्रमाणे आणि सराईत गुंडांप्रमाणे पोलिसांवर गोळीबार करतात आणि अशांना वाचण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, साम्यवादी, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष पुढाकार घेतात !
या असहिष्णुतेविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर झाल्यानंतरही हिंदू वैध मार्गाने कारवाई करण्याचा प्रयत्न करतात; मात्र धर्मांध थेट…
एक स्पष्ट होते की, सत्य लपत नाही आणि दुष्कृत्ये करणारे दुर्जन हे सदा सर्वकाळ जनतेला फसवू शकत नाही. २८ वर्षांनंतरही सत्य समोर आले आणि ‘पाद्री…
दुसर्या भूमीच्या सर्व्हे क्रमांकावर अनुमती घेऊन ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ येथे फेस्ताचे आयोजन करणार्या ख्रिस्त्यांना पोलिसांनी समज का दिली नाही ?
भारतातील हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे आणि धर्मनिरपेक्षेतेचे डोस पाजण्यात आल्याचे हिंदूंना सर्व धर्म सारखेच वाटतात; मात्र जगातील धर्मांधांना असे वाटत नाही, याचे हे आणखी एक उदाहरण !