Menu Close

मुसलमान तरुणीवर प्रेम करून तिला पळवून नेल्यावरून तरुणीच्या कुटुंबियांकडून हिंदु तरुणाच्या भावाची हत्या

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात हिंदू कायदेशीर कारवाई करत बसतात, तर मुसलमान तरुणीवर खर्‍या अर्थाने प्रेम करणार्‍या हिंदु तरुणांना किंवा त्यांच्या…

धर्मांधाकडून हिंदु मुलीला विवाहाचे आमीष दाखवून ५ वर्षे लैंगिक अत्याचार

यातून हिंदु मुलींचे लव्ह जिहादविषयी प्रबोधन करणे किती महत्त्वाचे आहे आणि लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायद्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! प्रेमाच्या नावाखाली…

सीतामढी : पोलिसांनी पूजेचे आयोजन रोखून देवतांच्या मूर्ती पाण्यात फेकल्या, पैसे आणि दागिने पळवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

‘सीतामढी (बिहार) येथील मेघपूर गावामध्ये पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी गावात येऊन आयोजनासाठी अनुमती घेतली नसल्याचे सांगत विरोध केला.

संभाजीनगर : स्वामी प्रियाशरणजी महाराजांवर अज्ञात आक्रमणकर्त्यांकडून धारधार शस्त्रांनी आक्रमण !

बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या भारतात हिंदु साधू-महाराजांवर आक्रमण होत आहेत, हे दुर्दैवी ! आक्रमणकर्त्यांना त्वरित पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.

कानपूर : ‘लव्ह जिहाद’च्या १४ प्रकरणांमध्ये बलपूर्वक धर्मांतर झाल्याचे विशेष अन्वेषण पथकाकडे ठोस पुरावे

उत्तरप्रदेश पोलिसांनी आता याची पाळेमुळे खणून काढून देशातील पुरो(अधो)गाम्यांना ‘लव्ह जिहाद’ काय आहे, ते दाखवून द्यावे !

व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे जिहादी आतंकवादी आक्रमणात एका आतंकवाद्यासह ७ जण ठार

युरोपातील देशांनाही आता जिहादी आतंकवादाचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे आता सर्वच देशांनी याविरोधात संघटित होऊन कारवाई करणे आवश्यक आहे !

‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीने लव्ह जिहादच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यावर पोलिसांचे आक्रमण !

सुदर्शन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार लव्ह जिहाद करणार्‍या धर्मांधांना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन, महिला अत्याचार यांसाठी कठोर कायदा करा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र भूमीत हिंदू महिला सुरक्षित नाहीत. प्रत्येक वर्षी १० सहस्रपेक्षा अधिक लव्ह जिहादच्या घटना नोंद होतात. पोलीस ठाण्यात घटनांची नोंद न…

मुंगेर (बिहार) येथे पोलिसांकडूनच देवीभक्तांवर गोळीबार ! – सी.आय.एस्.एफ्.चा अहवाल

अशा पोलिसांवर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !