Menu Close

बंगाल : १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भरचौकात त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्यात यावी, अशी कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्‍या आसाममधील ‘बेगम जान’ मालिकेवर पोलिसांकडून बंदी

हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा…

सीबीआयचे अपयश कि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या अन्वेषणाचा परिणाम ! – सनातन संस्था

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून अन्वेषण काढून ते सीबीआयकडे दिल्याने झालेल्या नाचक्कीमुळे सीबीआयला लक्ष्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वक्तव्ये करत…

महाराष्ट्रातील ‘सच्चर योजना’ !

महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी अल्पसंख्यांकांना पोलीस नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी ‘पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना’ विनामूल्य राबवण्यात येणार…

अल्पसंख्यांकांना पोलिसांच्या नोकरीत सामावून घेण्यासाठी राज्यशासन राबवणार पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना

अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना पोलीस नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण योजना राबवणार आहे.

बेंगळुरू येथे धर्मांधांच्या हिंसाचारात ६० पोलीस घायाळ

‘फेसबूक’वर महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे येथे धर्मांधांनी ११ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर प्रचंड हिंसाचार केला. हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले.

बंगाल : श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या दिवशी आयोजित केलेल्या पूजा पोलीस आणि धर्मांध यांनी आक्रमण करून रोखल्या

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या म्हणजे ५ ऑगस्ट या दिवशी बंगालमध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या; मात्र पोलीस आणि धर्मांध यांनी मंदिरात घुसून त्या रोखल्याच्या…

बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा रातोरात हटवला : गावात तणावाचे वातावरण

मणगुत्ती ग्रामपंचायतीने ठराव करून गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा बसवला होता; मात्र अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे…

पटकथेचा उत्तरार्ध शेष !

राजधानी देहलीतील भीषण दंगलीच्या प्रकरणी दोन प्रमुख गोष्टी एकाच शहरात रहाणार्‍या दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून एकाच दिवशी उघड झाल्या, हा एक योगायोग म्हणावा लागेल.