हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांना कधी अटक न करणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठांना खोट्या प्रकरणांमध्ये गोवून त्यांना तात्काळ अटक करतात, हे लक्षात घ्या !
भाजपशासित राजस्थानमधील जयपूर येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडण्यात आली. प्रशासनाने १५ फेबुु्रवारीला सकाळी ८ वाजल्यापासूनच मंदिर हटवण्याचे काम चालू केले. दुपारी…
बिंदू चौकातून अनुमती न घेता दुचाकीची फेरी आयोजित करणारे ‘एम्आयएम्’ पक्षाचे शहराध्यक्ष शाहीद शेख यांना ६ फेब्रुवारीला पोलिसांनी कह्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली…
दरभंगाच्या कुशेश्वरस्थान बाजारात २ फेब्रुवारीच्या रात्री श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली, तसेच गोळीबार करण्यात आला.…
कोल्हापूर येथील बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानात २७ जानेवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्यांकडून बायबलच्या प्रतींचे विनामूल्य वाटप चालू असल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या…
वडूजमध्ये चर्च बांधण्यात आले असून तेथे ख्रिस्ती नव्हे, तर २५० हून अधिक धर्मांतरीत हिंदू प्रार्थनेसाठी जातात. विविध प्रलोभने दाखवून, तसेच छळ करून हिंदूंचे धर्मांतर केले…
तक्रारींची वाढती संख्या पहाता हतबलता येऊन त्याच्या निवारणासाठी देवाचा धावा करणे बरोबरच आहे; मात्र असे करतांना पोलिसांनी नाकर्तेपणा, अकार्यक्षमता हे दोष घालवून स्वतःचे क्रियमाण वापरले,…
धर्मांध मुसलमान नेते आणि मौलवी हिंदूंना आणि पंतप्रधानांना लक्ष करत निरनिराळे फतवे काढत असतात, त्या वेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही का ?
पोलिसांनी हटकल्यावर धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण करत दंगल घडवली. या संपूर्ण प्रकारात हिंदूंनी जीव धोक्यात घालून पोलिसांचा जीव वाचवला, अन्यथा यात पोलिसांचे बळीही गेले असते. दंगल…
विक्रोळी पार्कसाईट येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या ठिकाणी मांसाहारी जेवण बनवण्यास विरोध केल्याने धर्मांधांनी हिंदु महिलेला १९ जानेवारीला शिवीगाळ करून मारहाण केली. तिचे कपडे फाडून तिचा…