Menu Close

खार (मुंबई) येथील महिला पत्रकारितेचा विनयभंग आणि तिला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक

खार येथील दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या पत्रकार कु. भाग्यश्री ठाकूर यांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध रफिक शेख (वय ३५ वर्षे) याला अटक केली…

बंगालमध्ये गोतस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर केलेल्या आक्रमणात ८ सैनिक घायाळ !

बांगलादेशच्या सीमेवरून गोतस्करी करणार्‍या तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर त्यांनी आक्रमण केल्याने यात ८ सैनिक घायाळ झाले.

पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे परभणीत गुन्हेगारांना पोषक वातावरण : डॉ. राहुल पाटील, शिवसेना

जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावर आमदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत कठोर टीका केली. जिल्ह्यात मटका, जुगारअड्डे आदींसह अनेक अवैध धंदे चालले असून पोलीस त्यावर कारवाई करण्याऐवजी पुरावा…

बांगलादेशमध्ये ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक !

गेल्या ५ महिन्यांत बांगलादेशात झालेल्या ४० हिंदूंच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांनी मोहीम राबवली असून गेल्या २ दिवसांत देशभरातून ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक करण्यात आली…

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह १५ जणांना अटक आणि सुटका !

६ जून या दिवशी मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवण्याच्या मागणीकडे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दुर्लक्ष केल्याने…

गोवंडी (मुंबई) येथे हिंदु धर्माभिमानी विष्णु गुप्ता यांच्यावर धर्माधांकडून जीवघेणे आक्रमण !

४ एप्रिल या दिवशी काही धर्मांध युवक क्रिकेट खेळत असतांना त्यांचा चेंडू श्री. विष्णु गुप्ता यांच्या दुकानात गेला. श्री. गुप्ता यांनी चेंडू देण्यास नकार दिला.…

म्हापसा (गोवा) येथील नागरिकांनी इमारतीत बिलिव्हर्सना रोखले !

फेअर, आल्तो, म्हापसा येथील देशमुख आर्केड को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी इमारतीत गेली दोन वर्षे अनधिकृतरित्या चालू असलेली बिलिव्हर्सची प्रार्थना रविवार, २९ मे या दिवशी रोखली.

देहलीमध्ये निदर्शने करणार्‍या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या समर्थकांवर पोलिसांचा लाठीमार !

मुंबईत सहस्रावधी धर्मांधांकडून मार खाणारे पोलीस, निरपराध हिंदु भाविकांवर मात्र मर्दुमकी गाजवतात ! भाजप शासनाचे पोलीस काँग्रेस शासनाच्या काळाप्रमाणेच वागतात, असे कुणाला वाटल्यास त्यात नवल…

मुसलमानांच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी शिवमंदिर झाकले !

येथील गंजपेठेत असणार्‍या सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी १४ मे या दिवशी सायंकाळी मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या मुसलमानांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.

गेल्या ८ वर्षांमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोगाव्या लागलेल्या दु:खदायक आणि वेदनादायक घटना !

हिंदु साधू-संतांवर ब्रिटिशांच्या काळातही झाले नाहीत, असे अत्याचार तत्कालीन काँग्रेसप्रणीत आतंकवादविरोधी पथकाने केले !